- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
भिडेंवर आधीच कारवाई झाली असती तर आज बोलले नसते; प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल
Prakash Ambedkar On Sambhaji Bhide : महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार आंदोलनं सुरु आहेत. त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर चांगलेच संतापले आहेत. यापूर्वीच नको ते बोलणाऱ्या संभाजी भिडेंवर कारवाई झाली असती तर भिडे महात्मा गांधींवर आता […]
-
Mumbai Train Firing : ‘भारतात रहायचे असेल तर मोदी आणि योगी…’, हल्लेखोर पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
Mumbai Train Firing Update : मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये कॉन्स्टेबलने केलेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडालेली आहे. या दरम्यान आता या घटनेबाबतचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून, ही घटना बदलीच्या तणावातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोळीबार करणारा कॉन्स्टेबल चेतन सिंह त्याच्या बदलीमुळे संतापला होता तसेच तो तणावातही होता. यात तणावाच्या […]
-
Mumbai Jaipur Express Firing : ‘गोळीबारानंतर प्रवाशांनी चेन..,’ जी.आर.पी. आयुक्तांनी सांगितला घटनाक्रम…
Mumbai Jaipur Express Firing : जयपूरहुन मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेमध्ये आरपीएफच्या जवानाकडून गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये RPF जवान टीकाराम आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून आरोपी RPF जवान चेतन सिंगला पोलिसांनी मोठ्या धाडसांनी अटक केल्याची माहिती जी.आर.पी. आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, या घटनेनंतर रेल्वेत प्रवास […]
-
Mumbai Train Firing : …म्हणून कॉन्टेबल चेतनने गोळी झाडली? महत्त्वाची अपडेट समोर
Mumbai Train Firing Update : मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये कॉन्स्टेबलने केलेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडालेली असताना, आता या घटनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. घडलेल्या या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून, ही घटना बदलीच्या तणावातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत टिव्ही-9 हिंदीने वृत्त दिले आहे. Dhananjay Munde : …म्हणून पंकजा मुंडेंना पराभूत करू शकलो; बंधू […]
-
Mumbai Train Firing : जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार, एका पोलीस अधिकाऱ्यांसह 4 प्रवाशांचा मृत्यू
मुंबईमध्ये दहिसर ते मीरारोड दरम्यान मुंबई – जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत पोलीस अधिकारी आणि 3 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळतात जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन अधिक तपास करत आहेत. ही घटना आज (31 जुलै) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. […]
-
आयआयटी बॉम्बेच्या निर्णयाने खळबळ; मांसाहारी विद्यार्थ्यांना कॅन्टीनमध्ये प्रवेश नाकारला
IIT Bombay : वसतिगृहाच्या कॅन्टीनमध्ये मांसाहार खाल्ल्यावरून प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) बॉम्बेमध्ये वादाला तोंड फुटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहाच्या कॅन्टीनमध्ये मांसाहारी विद्यार्थ्यांना बसण्यास मज्जाव करण्यात आला होता. कॅन्टीनच्या भिंतींवर पोस्टर चिकटवले आयआयटी पवईमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात वसतिगृह कॅन्टीनमध्ये 12 वा.च्या सुमारास ही घटना घडली. या […]








