- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
LetsUpp Special : रोहित पवार तब्बल पाच तास थांबले पण उद्योगमंत्र्यांचीच दांडी
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसी व्हावी, अशी मागणी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी लावून धरली आहे. यासाठी ते पाठपुरावा करत आहेत. पण एमआयडीसीला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. ती होऊ नये यासाठी राजकीय कोंडी करण्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. या मुद्यावरून रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ […]
-
BMC जिंकण्यासाठी भाजपची आयडिया; सर्व माजी नगरसेवकांना दोन शिफ्टमध्ये लावलं कामाला
मुंबई : मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांना मुंबई महापालिका मुख्यालयात देण्यात आलेल्या कार्यालयाला ‘सिटिझन सेंटर’ असं नाव देण्यात आलं आहे. सोबतच आता हे कार्यालय सार्वजनिक तक्रारी ऐकण्यासाठी भाजपच्या माजी नगरसेवकांना वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. इतकंच नाही तर या कार्यालयाचा वापर करण्यासाठी त्यांना दोन शिफ्टमध्ये वेळ देण्यात आली आहे. आठवड्यातील सर्व […]
-
पालकमंत्र्यांचं कार्यालय आता भाजपच्या नगरसेवकांचंच, आदित्य ठाकरेंची सडकून टीका…
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचं मुंबई महापालिकेतलं कार्यालय आता भाजपच्या नगरसेवकांचंच झालं असल्याची सडकून टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेत कार्यालय थाटलंय. त्या मुद्द्यावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्योरोप सुरु असतानाच आता या कार्यालयात आता भाजपचे नगरसेवक ठाण मांडून बसले आहेत. त्यावरुन राजकारण चांगलंच तापलं असून आदित्य […]
-
वाचकांना निखळ आनंद देणारा ‘कणेकरी’ हरपला; CM शिंदेंची शिरीष कणेकरांना श्रध्दांजली
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर (Shirish Kanekar) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेची आणि साहित्याची मोठी हानी झाली. त्यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनीही श्रध्दांजली वाहिली. आपल्या लेखणीने लाखो वाचकांना निखळ आनंद देणारा […]
-
भाजप-मनसेचे वाद टोकाला : टोल नाक्यावरील तोडफोडीनंतर अमित ठाकरेंवरुन ‘ट्विटर वॉर’
मुंबई : नाशिकजवळी सिन्नर येथील टोल नाका तोडफोडीनंतर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. हे सरकार जनमान्यांचं सरकार आहे. इथे कोणा एका नेत्याच्या मुलासाठी वेगळे नियम नसतील. अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा, असा टोला भाजपने लगावला होता. त्यावर आता मनसे आमदार राजू पाटील […]
-
बाबरीच्या वेळी उद्धव ठाकरे कॅमेरा साफ करत होते; राणेंचा जोरदार प्रहार
Nitesh Rane On Udhdhav Thackeray : भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीचा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावरुन नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी ते विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते. राणे म्हणाले की, छत्रपती […]









