- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Indian Navy Helicopter ला मोठा अपघात, मुंबईच्या किनार्यावर कोसळले
मुंबई : मुंबई सागरी किनार्याजवळ Indian Navy Helicopter ला अपघात झाला. या अपघातानंतर क्रुला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तात्काळ बचाव मोहिम जारी करण्यात आली आहे. (navy chopper) 3 कर्मचार्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली. अशी माहिती नौदलाने दिली आहे. Indian Navy ALH, on a routine sortie off Mumbai, met with […]
-
पिके भुईसपाट, भाव नसल्याने कोथिंबीर फुकट.. शेतकऱ्यांना काय मदत करणार सांगा ? ; अजितदादांनी विचारला जाब
Maharashtra Budget : राज्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनात (Maharashtra Budget) उमटू लागले आहेत. अधिवेशनात आज सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी हा मुद्दा उपस्थित केला. याच मुद्द्यावर विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिके अक्षरशः भुईसपाट झाली. गहू, कांदा, टोमॅटो, हरभरा, मका, […]
-
शेतकऱ्यांसाठी मविआ आक्रमक, विधानभवनाच्या पायर्यांवर जोरदार घोषणाबाजी…
मुंबई : राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session) आवाज उठवणार असे काल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले होते. यानंतर आज सुरु झालेल्या अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी विधानभवनाच्या पायर्यांवर जोरदार निदर्शने केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित […]
-
Sanjay Raut ‘त्या’ वक्तव्यावर ठाम, ‘माझे विधान एका विशिष्ट गटापुरते मर्यादित’
मुंबई : ‘मी विधीमंडळाचा (Budget session) अपमान केला नाही. एका विशिष्ट गटापुरते माझे विधान मर्यादित आहे. त्या गटासंदर्भात मी केलेलं वक्तव्य योग्य आहे, असे म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर (Kolhapur) येथील एका सभेत शिंदे गटाच्या आमदारांना ‘चोरमंडळ’ असे म्हटले होते. त्यानंतर भाजप […]
-
Ajit Pawar : सरकारची धुळवड झाली असेल तर शेतकऱ्यांना मदत करावी
मुंबई : राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांच मोठं नुकसान झाले आहे. आंबा, हरभरा, गहू, कांदा, संत्रा, मका, ज्वारी, भाजीपाला, द्राक्ष या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. अशी मागणी विरोधी पक्षाच्या वतीने अधिवेशनात (Budget session) केली जाईल, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. 6 मार्च ते 9 मार्च […]
-
ठाण्यात शिवसेना शाखेचा वाद पेटला, दोन्ही गटाचे कार्यक्रर्ते आमने सामने
ठाणे : काल सर्वेत्र होळीचा (Holi) सण साजरा केला जात असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसैनिकांनी ठाण्यात (Thane) एका शाखेच्या ताब्यावरुन वादाचा रंग उधळला. त्यामुळे ठाण्याच्या शिवाई नगरात धुलिवंदनाच्या दिवशी काही काळ तणाव निर्माण झाला होता. ठाण्यातील शिवाई नगराचाी शाखा कोणाची यावरुन शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने ठाकले […]










