- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
मुंबई विद्यापीठाच्या सीनेट निवडणुकीची चुरस वाढली, निवडणुकीचं वातावरण तापलं
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आगामी सीनेट निवडणुकीसाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंनी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केलीय. मनसेच्या नितीन सरदेसाई यांचा मुलगा यश सरदेसाई यांनी नुकतीच शिंदे गटाच्या पूर्वेश सरनाईक यांची भेट घेतलीय. गेल्या दहा वर्षांपासून मुंबई विद्यापीठाच्या सीनेटवर आदित्य ठाकरे यांचं वर्चस्व पाहायला मिळतंय. त्यामुळं आदित्य ठाकरेंना धक्का देण्यासाठी अमित ठाकरे पुढे सरसावले आहेत. आदित्य […]
-
महाराष्ट्रातला माणूस भीक नाही तर…,शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला
पुणे : महाराष्ट्रातला माणूस भीक मागत नाहीतर मोठ्या हिमतीने, कष्टाने संकटांवर मात करत असल्याची खोचक टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते बुधवारी झाला. त्यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसापुढे महागाईचे […]
-
विशेष पोलीस आयुक्त नियुक्त करणं चुकीचं, अतुल लोंढे यांची टीका
मुंबई : विशेष पोलीस आयुक्त नियुक्त करणे चुकीचे आहे, अशी विशेष नेमणुक करून देवेंद्र फडणवीस हे स्वतःची समांतर प्रशासन चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. ते म्हणाले, मुंबई पोलीस दलात आयुक्त हेच सर्वोच्च पद असताना विशेष पोलीस आयुक्त नेमून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली […]
-
विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे ३ उमेदवार निश्चित
पुणे : मागच्या आठवड्यात जाहीर झालेल्या विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु आहे. नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोकण शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने विधानपरिषदेच्या ५ जागांपैकी ३ उमेदवार जवळपास निश्चित […]
-
वंचित हा शिवसेना कोट्यातील पक्ष; आंबेडकरांना भूमिका मान्य होईल का?
मुंबईःप्रफुल्ल साळुंखे,विशेष प्रतिनिधी-महाविकास आघाडीमध्ये असलेल्या तिन्ही घटक पक्षांना आपले मित्र पक्ष घेण्याचा आधिकार आहे. जागा वाटप करताना त्या घटक पक्षाने आपल्या वाट्याच्या जागा मित्रपक्षाला सोडाव्यात, अस थेट विधान करत अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युतीबाबत भाष्य केलंय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. […]
-
मी म्हणतो का माझ्या काकांना जाणता राजा म्हणा? अजित पवारांचा सवाल
पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते असे सांगितले होते, त्यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली. विविध ठिकाणी निषेध करण्यात आला. त्यानंतर आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत त्यावर आपलं स्पष्टीकरण दिलं. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना परखड उत्तरं दिल्याचं पाहायला मिळालं. […]









