शिष्टमंडळाने बच्चू कडू यांच्यापुढे सरकारची भूमिका मांडली तर बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असं सांगितले.
या प्रकरणानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरील संशय अधिक गडद झाला असला तरी त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
सद्य:स्थितीत या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करणे शक्य नाही, असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिलं आहे.
मला हरवण्यासाठी बीड मधील मोठे नेते प्रयत्न करत होते. भाजपचे बंडखोर उमेदवार भीमराव धोंडे यांचा प्रचारही पंकजा मुंडे यांनी केला होता.
या पक्ष प्रवेशामुळे तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम होणार.
ठिय्या आंदोलनामुळं होणाऱ्या प्रवाशांच्या गैरसोईची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं सुमोटो दखल घेतली आहे. बच्चू कडूं काही आदेश दिले आहेत.