देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी एक विमानतळ करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावेळी मी यावर काही बोललो नाही.
निलंगा मतदारसंघ आज विकासाच्या अनेक पायऱ्या चढत आहे. पण काही लोकांना हा विकास बघवत नसल्याने ते पाय खेचण्याचा प्रयत्न करत आहेत.
राजकारणाच्या निवृत्तीचे संकेत दिल्याच्या विधानाबद्दल विचारलं असता, ते म्हणाले मी सभेत सांगत होतो तो कुटुंबाचा विषय होता.
मतदार संघाचा रचनात्मक विकास करण्याचे काम वळसे पाटलांनीच केले आहे. मात्र, आजचे राजकारण एक चुकीच्या पद्धतीने फिरायला लागले आहे.
स्टेक्स्टाईल प्रकल्पातून किमान 10 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल असंही राणा पाटील यावेळी म्हणाले आहेत. तसंच,
दिलीप वळसे पाटील यांचे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात वर्षांपासून वर्चस्व असून, वळसे पाटील यांच्या शांत संयमी आणि सुसंस्कृत स्वभावाचा या मतदारांवर मोठा प्रभाव आहे.