Karnataka bandh : कावेरी नदीचे (Cauvery Issue) पाणी तामिळनाडूला (Tamil Nadu) देण्याच्या विरोधात कर्नाटकात राज्यव्यापी (Karnataka bandh) बंद पुकारण्यात आला आहे. कन्नड संघटनेच्या ‘कन्नड ओक्कूटा’ने हा बंद पुकारला होता. राज्यातही बंदचा परिणाम दिसून येत आहे. आज बंगळुरू (Bangalore) आंतरराष्ट्रीय विमानतळावरून किमान 44 उड्डाणे रद्द करण्यात आली. बंदमुळे अनेक शहरांतील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. ऑपरेशनल कारणांमुळे […]
MP Election 2023 : लोकसभा निवडणुकीपूर्वीच राजस्थान, मध्य प्रदेश (MP Election) या दोन महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. हिंदी पट्ट्यातून पुन्हा जास्त खासदार निवडून आणण्यासाठी भाजपसाठी दोन्ही राज्य महत्त्वाचे आहेत. त्यामुळे भाजपच्या ‘चाणक्यां’कडून वेगवेगळे राजकीय डावपेच आखले जात आहेत. मध्य प्रदेशमध्ये तर भाजपने सहा खासदारांनाच विधानसभेच्या आखाड्यात उतरविले आहे. आता केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य […]
नवी दिल्ली : नोटबंदीच्या मोठ्या धाडसी निर्णयानंतर आरबीआयने (RBI) दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांकडे असणाऱ्या दोन हजारांच्या नोटा परत करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंती मुदत दिली होती. मात्र, देशात अनेक नागरिक असे आहेत ज्यांना काही कारणास्तव अद्यपर्यंत त्यांच्याकडील दोन हजारांच्या नोटा बदलणे शक्य झालेले नाही. अशा नागरिकांसाठी आरबीआय लवकर मोठी घोषणा करण्याची शक्यता […]
Unemployment in India : देशात बेरोजगारी घटत असून वेगाने रोजगार निर्मिती होत आहे. अर्थव्यवस्थाही वेगाने घोडदौड करत आहे, असे मोठे दावे सरकारकडून केले जात असले तरी प्रत्यक्षातील परिस्थिती मात्र वेगळीच आहे. मागील पाच वर्षांच्या काळात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील रोजगार तब्बल 31 टक्क्यांनी घटल्याचे (Unemployment in India) धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जानेवारी-मार्च 2023 मधील कामगार दल […]
Manipur Violence : मागील पाच महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत असलेलं मणिपूर (Manipur Violence) अजूनही शांत झालेलं नाही. राज्यात दिवसेंदिवस चिघळत चाललेली परिस्थिती पाहता राज्य सरकारने संपूर्ण राज्य अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला. त्यानंतर आता पुन्हा मणिपुरात (Manipur) परिस्थिती पुन्हा एकदा बिघडली आहे. थाबौल जिल्ह्यातील भाजप कार्यालय पेटवल्याची घटना ताजी असतानाच […]
Manipur : मागील पाच महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत असलेलं मणिपूर (Manipur) अजूनही शांत झालेलं नाही. राज्यात दिवसेंदिवस चिघळत चाललेली परिस्थिती पाहता राज्य सरकारने संपूर्ण राज्य अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय कालच जाहीर केला. यादरम्यान, श्रीनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राकेश बलवाल यांना मणिपूर केडरमध्ये परत पाठवण्यात आले आहे. बलवाल हे दहशतवादाशी संबंधित प्रकरणे हाताळण्यात तज्ञ […]