- Letsupp »
- national
देश
-
पहिल्यांदाच आमदार अन् राजस्थानचे मुख्यमंत्री झालेले भजनलाल शर्मा आहेत तरी कोण?
CM Bhajanlal Sharma : राजस्थान विधानसभेच्या एकहाती विजयानंतर मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झाला होता. अखेर हा पेज सुटला असून भाजपने पुन्हा सरप्राइज देत मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा (CM Bhajanlal Sharma) यांच्या नावची घोषणा केली आहे. शर्मा यांच्या नावासोबतच उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली असून, दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा यांना उपमुख्यमंत्री करण्यात येणार आहे. तर, वासुदेव […]
-
Rajasthan : मोदी शाहंच्या मनाचा अंदाज लागेना; पहिल्यांदा आमदार झालेले भजनलाल शर्मा थेट CM
Bhajanlal Sharma New Chief Minister of Rajasthan : राजस्थान विधानसभेच्या एकहाती विजयानंतर मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झाला होता. अखेर हा पेज सुटला असून भाजपने पुन्हा सरप्राइज देत मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांच्या नावची घेषणा केली आहे. शर्मा यांच्या नावासोबतच उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली असून, दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा यांना उपमुख्यमंत्री करण्यात येणार […]
-
राज्यपालांवर हल्ला करण्याचा मुख्यमंत्र्यांचा कट; आरीफ मोहम्मद खान यांचा थेट आरोप
Arif Mohammad Khan : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांच्यावर मोठा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शारीरिक दुखापत करण्याचा कट रचल्याचे आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटले आहे. केरळमध्ये घटनात्मक व्यवस्था कोलमडली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. दिल्लीला जाण्यासाठी तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर जात असताना सीपीआय(एम)ची विद्यार्थी शाखा […]
-
‘जम्मू-काश्मीर आरक्षण’ आणि ‘पुनर्रचना विधेयक’ राज्यसभेतही मंजूर, काय होणार बदल?
JK Reservation Bill : लोकसभेनंतर जम्मू-काश्मीर आरक्षण (JK Reservation Bill) आणि पुनर्रचना विधेयक (JK Restructuring Bill) राज्यसभेतही मंजूर करण्यात आले आहे. ही दोन्ही विधेयके मंजूर झाल्याने जम्मू-काश्मीरमध्ये बरेच काही बदलणार आहे. या विधेयकांवरील चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहा (Amit Saha) यांनी सर्व तपशीलवार माहिती दिली तसेच काँग्रेसवरही निशाणा साधला. दरम्यान, जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, […]
-
Article 370 : …तर मग नेहरुंनी ‘तात्पुरतं’ असा शब्द का वापरला? अमित शाहांनी विरोधकांना फटकारलं
Article 370 : केंद्र सरकारने कलम 370 (Article 370) हटवल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) केंद्र सरकारच्या निर्णयाला वैध ठरवलं आहे. त्यामुळे आता जम्मू-काश्मीर भारताचाच अविभाज्य भाग असणार आहे. कलम 370 वरुन आज केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राज्यसभेत विरोधकांना चांगलचं फटकारलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरुंच्या कार्यशैलीवरही बोट ठेवलं […]
-
“हा शेवट नाही, आमचा लढा सुरुच राहणार” : सुप्रीम कोर्टाच्या निकालावर मेहबुबा मुफ्तींची नाराज
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करणे घटनात्मकदृष्ट्या वैध आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कलम 370 ही तात्पुरती तरतूद होती, युद्धजन्य परिस्थितीमध्ये ही तरतूद केली होती, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने मोदी सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. दरम्यान, यावेळी जम्मू-काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करावा आणि 30 सप्टेंबर 2024 […]










