- Letsupp »
- national
देश
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
‘…हे कृत्य म्हणजे खालच्या थराचं राजकारण’; ‘त्या’ व्हायरल फोटोवर शशी थरुर यांनी सोडलं मौन
Shashi Tharur : खासदार महुआ मोइत्रा यांच्यासोबतच्या व्हायरल फोटोंवर अखेर काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी मौन सोडलं आहे. फोटो व्हायरल करण्याचं कृत्य म्हणजे खालच्या थराचं राजकारण असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी केली आहे. मोईत्रा यांच्यासोबतचे व्हायरल फोटो म्हणजे खालच्या थराचं राजकारण असल्याचं थरुर म्हणाले आहेत. तसेच हा गंभीर मुद्दा नसून हा फोटो नेमक्या […]
-
वाघ बकरी चहाचे संचालक पराग देसाईंचा मृत्यू कसा झाला? रूग्णालयाने सांगितला घटनाक्रम
Wagh Bakri Parag Desai Dies : वाघ बकरी टी कंपनीचे मालक पराग देसाई यांच्या निधनानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे तर्क लावले जात होते. आता शेल्बी हॉस्पिटल्सने एक प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये पराग देसाई यांच्या मृत्यूचे कारण ब्रेन हॅमरेज असल्याचे सांगण्यात येत आहे. कुत्र्याने हल्ला केल्याने जमिनीवर पडले पराग देसाई […]
-
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले वाघ बकरी ग्रुपचे संचालक पराग देसाई कालवश
अहमदाबाद : घराघरात लोकप्रिय असलेल्या वाघ बकरी चहाचे (Wagh Bakri Tea) कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांचे निधन झाले आहे. ते 49 वर्षांचे होते. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात (Street Dog Attack) ते जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर अहमदाबाद (Ahmedabad) मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. कुत्र्यांच्या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना […]
-
तामिळनाडूत BJP ला मोठा धक्का, गंभीर आरोप करत दिग्गज अभिनेत्रीचा रामराम
नवी दिल्ली : एकीकडे आगामी लोकसभेत दक्षिण भारतात विजयाची स्वप्न पाहणाऱ्या भाजपला निवडणुकांपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. गेल्या 25 वर्षांपासून भाजपसोबत असलेल्या तमिळनाडूतील दिग्गज अभिनेत्री गौतमी तडीमल्ला (Gautami Tadimalla) यांनी भाजपवर गंभीर आरोप करत पक्षाला रामराम केला आहे. एकापत्राद्वारे त्यांनी आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. ज्या व्यक्तीने आपली फसवणूक केली आहे त्याला पक्षाच्या एका […]
-
मोदी सरकारच्या ‘त्या’ आदेशाचा काँग्रेसकडून कडाडून विरोध; खर्गेंनी थेट मोदींनाच पत्र धाडलं…
केंद्राच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी मोदी सरकारकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. या अधिकाऱ्यांची रथ प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यासंदर्भातील आदेश सरकारकडून काढण्यात आला आहे. या आदेशाविरोधात काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. ‘पुतण्या फुटला मात्र, लांडग्यांची पिलावळ’.. पडळकरांची शरद पवारांवर घणाघाती टीका मोदी सरकारने सरकारी अधिकाऱ्यांच्या केलेल्या नियुक्त्यांचा काँग्रेसकडून कडाडून विरोध करण्यात […]
-
ठाकरेंपाठोपाठ चव्हाणांवरही मोठी जबाबदारी; दोन मराठी चेहरे काँग्रेसला तेलंगणा मिळवून देणार?
नवी दिल्ली : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची काँग्रेसकडून विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण यांच्यासोबतच कर्नाटकचे मंत्री एन.एस. बोसराजू यांची देखील विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सहमतीने या नियुक्त्यांची माहिती दिली. (Former Maharashtra Chief Minister […]










