- Letsupp »
- national
देश
-
jammu kashmir मध्ये भारतील लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, पाच दहशतवाद्यांचा खात्मा
Kupwara Encounter: मागच्या काही दिवसांपासून शांत असलेल्या जम्मू-काश्मीर मध्ये पुन्हा एकदा अतिरेकी कारवाया सुरू करण्याचा प्रयत्न आहे. दहशतवाद्यांचे नापाक मनसुबे उधळून लावण्यासाठी भारतीय लष्कर ही तितकेच सज्ज आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील सुरक्षा दलाला मोठं यश आलं आहे. माछिल सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर लष्कराच्या जवानांनी गुरुवारी घुसखोरांचा कट उधळून लावला. यावेळी लष्कराच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला […]
-
मोठी बातमी : इंडियन नेव्हीच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारमध्ये फाशीची शिक्षा; देशात खळबळ
दोहा : हेरगिरीच्या आरोपाखाली आठ महिन्यांपासून कतारमध्ये (Qatar) अटकेत असलेल्या भारतीय नौदलाच्या (Indian Navy Ex Officer In Qatar) 8 माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या शिक्षेनंतर या प्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry Of External Affairs) एक निवेदन जारी केले आहे. ज्यात त्यांनी फाशीची शिक्षा देण्याच्या निर्णयामुळे मोठा […]
-
Rajasthan Election : राजस्थानच्या निवडणुकीत ‘ईडी’ची एन्ट्री! CM गेहलोतांचा मुलगाच अडचणीत
Rajasthan Election : राजस्थानात विधानसभा निवडणुका (Rajasthan Election) जाहीर झाल्यापासून राजकारणाचा पारा वाढला आहे. यंदाची निवडणूक भाजप आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची होणार असल्याचा अंदाज आहे. दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच केंद्रीय तपास यंत्रणांची एन्ट्री झाली आहे. आज गुरुवारी राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी केल्यानंतर आता मु्ख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) […]
-
Gujrat News : मुलीचं बक्षीस जिंकणं वडिलांच्या जीवावर बेतलं; गरबा कार्यक्रमात असं काय घडलं?
Gujrat News : गुजरामधील पोरबंदरमध्ये आयोजित गरबाच्या कार्यक्रमात मुलीला मिळालेल्या दोन बक्षीसांपैकी एकच बक्षीस मिळाल्याने दाद मागण्यासाठी गेलेल्या मुलींच्या वडीलांच्या जीवावर बेतलं आहे. दुसरं बक्षीस का नाही दिलं अशी विचारणा करताच आरोपी आयोजकांनी वडिलांना बेदम मारहाण करीत हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात […]
-
Rahul Gandhi : ‘पुलवामाच्या शहीदांना श्रध्दांजली वाहण्यास गेलो तेव्हा बंदिस्त केलं’
Rahul Gandhi : पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलो होते तेव्हा मला विमानतळावरील खोलीत बंदिस्त केलं असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान, पुलवामा हल्ल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींवर आरोप करणारे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत मलिक आणि राहुल गांधी यांनी अनेक खुलासे केले […]
-
मोठा निर्णय! पाठ्यपुस्तकांमध्ये India ऐवजी लिहलं जाणार भारत, बदलाला NCERT ची मंजूरी
NCERT : एनसीईआरटी (NCERT) म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांनी एक महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्याच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये आता देशाचे नाव इंडिया नाही तर भारतच असणार आहे. हा बदल करण्यासाठी एक प्रस्ताव सादर केला होता. त्याला एनसीईआरटीने मंजुरी दिली आहे. (NCERT Committee Recommends Replacing India With ‘Bharat’ In All School Textbooks) […]










