Distribution of crop insurance :गतवर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी आणि पूर आला होता. त्यामुळं लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या पिकांचे पंचनामे सरकारने केले होते. दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, या पीक विमा वितरण (Distribution of crop insurance) दरम्यान विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा […]
नगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 400 एकर परिसरात 100 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत. विद्यापीठाचे विद्युत देयके कमी करण्यासाठी महानिर्मितीकडून स्वतंत्रपणे 500 किलाेवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पही विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पास 472.19 कोटी खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (rahuri-agricultural-university-solar-power-project) राज्याची विजेची वाढती […]
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत व त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी सुनील राऊत यांनी धमकीचा बनाव रचला असल्याचे समजते. याप्रकरणी मयूर शिंदे याला अटक करण्यात आली आहे. (When activist Mayur Shinde’s name came up in the threat case, Sunil Raut said…) मयूर शिंदे हा […]
Radhakrishna Vikhe Patil : अहमनगर जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या सोयीसाठी शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची (Upper Collector Offices) स्थापना करण्यात येणार आहे. या संदर्भातील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मांडलेल्या प्रस्ताव मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. मात्र, शिर्डीत हे कार्यालय होणं म्हणजे जिल्ह्याचे विभाजन आणि शिर्डीला नवीन जिल्ह्याचे मुख्यालय करण्याची योजना असल्याची चर्चा […]
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गेल्या वर्षी 7 ते 9 मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2021 चा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला.या परीक्षेत बीड जिल्ह्यातील माजलगावच्या सोनाली अर्जुन म्हात्रे या शेतकऱ्याच्या मुलीने एमपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. सोनालीने सर्वसाधारण यादीत तिसरी तर मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. सोनालीच्या या यशामुळे […]
Eknath Shinde : केंद्र सरकारने (Central Govt) गेल्या वर्षी साखर कारखान्यांबरोबरच आता यापुढे इथेनॉल निर्मितीच्या (Ethanol production) डिस्टिलरी उभारणीसाटी 25 किलोमीटरची हवाई अंतराची अट घातली होती. मात्र, साखर कारखाना उभारणीसाठी 25 किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी कंपन्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्याबाबत उद्योग विभागाकडून धोरण निश्चित करण्यात येईल, […]