placement drive मध्ये अहिल्यानगरच्या विश्वभारती अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात विद्यार्थ्यांना त्वरित नोकरीच्या संधी मिळाल्या.
मुंबई : महाराष्ट्रातील उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने (Fadnavis Government) मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे शेत जमिनीच्या औद्योगिक वापरासाठी बिगरशेती (एनए) परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. (The condition of non-agricultural […]
प्रशांत गोडसे मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात लालपरीला तोट्यातवून बाहेर काढण्यासाठी नुकतीच भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आता एसटीमध्ये (ST) अनेक बदल होणार आहेत. प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी एसटीमध्ये कर्नाटक पॅटर्न (Karnatak) राबवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली आहे. (Many changes are going to be […]
Shirdi दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थानने मोठा निर्णय घेतला जेवणासाठी कूपन घेणे बंधनकारक असणार आहे.
सिंघानिया आणि गोदरेज कुटुंबानंतर, देशातील आणखी एक उद्योगपती कुटुंब प्रॉपर्टीच्या वादातून चर्चेत आले आहे. प्रसिद्ध उद्योगपती बाबा कल्याणी Baba Kalyani) यांच्या कुटुंबातील हा वाद आहे. कल्याणी कुटुंबाच्या व्यवसाय साम्राज्यात भारत फोर्ज सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. जवळपास 75 हजार कोटींची ही संपत्ती असल्याचे सांगितले जाते. दोन भावांकडे असलेल्या परस्पर विरोधी मृत्युपत्रांचा हा वाद आहे. पण ही […]
छत्रपती संभाजीनगर : दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेला बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा मुलगा चैतन्य (वय 7) अखेर सुखरूप घरी परतला आहे. जाफ्राबाद-भोकरदन रस्त्यावर झालेल्या एका अपघातग्रस्त गाडीच्या ड्रायव्हरकडे केलेल्या चौकशीनंतर या अपहरण प्रकरणाचा छडा लागला. त्यानंतर चैतन्यला आळंद येथील शेतवस्तीतून ताब्यात घेण्यात आले. अत्यंत फिल्मी स्टाईलनं हे बिंग फुटल्यानंतर या प्रकरणात ड्रायव्हरसह चार […]