प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अतिरिक्त 13 लाख घरे मुंजर करण्यात आली. एकूण या वर्षी केंद्र सरकारने गरिबांसाठी, बेघरांसाठी 20 लख घरे दिली
राहुल गांधी हे केवळ राजकीय हेतूने परभणीत आले होते, लोकांमध्ये जाती-जातीत भेद निर्माण करायचे ते गेली अनेक वर्ष करत आहेत
पोलिसांनीच (Parbhani Police) न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशींची हत्या केली. सोमनाथ हे दलित असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली.
बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयाने UPSC अर्जात खोटी माहिती भरल्याचा आरोप करत अटकपूर्व जामीन नाकारला.
केसरकर यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी व्हावे, तसंच शिकताना प्रत्येक पुस्तकात त्या त्या विषयाच्या संदर्भातील
भुजबळ भाजपात प्रवेश करून नव्या राजकीय इनिंगला सुरूवात करण्याची चर्चा आहे.