- Letsupp »
- politics
राजकारण
-
Nitesh Rane : रत्नागिरी भाजपला हवंय का? राणेंच्या ऑफरने शिंदे गटात खळबळ
Nitesh Rane : रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावरून (Ratnagiri) रस्सीखेच सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुका जवळ येत असल्या तरी राज्यात कोणत्याही पक्षाचे जागावाटप झालेले नाही. तरीदेखील या जागेसाठी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत. त्यांच्याकडून तशी इच्छा बोलून दाखविण्यात आली आहे. यानंतर खुद्द मंत्री सामंत यांनी देखील या मतदारसंघात जर […]
-
Mla Disqualification : सुनावणी एक दिवस आधीच का? राहुल नार्वेकरांनी सांगितलं कारण…
Mla Disqualification : सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांचा निर्णय विधी मंडळाच्या अध्यक्षांकडे सोपवल्यानंतर आता सर्वांचंच लक्ष या सुनावणीकडे लागून राहिलं आहे. अशातच आता विधी मंडळात ही सुनावणी येत्या 13 तारखेला पार पडणार होती, मात्र, अचानक एक दिवस म्हणजे 12 तारखेला सुनावणी करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी(Rahul Narvekar) घेतला आहे. यावरुन मला सुनावणीमध्ये दिरंगाई करायची नाही […]
-
Sanjay Raut : गद्दारी-बेईमानी हा ‘अंगार’ नव्हे ‘भंगार’; राऊतांचा CM शिंदेंवर हल्लाबोल
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार गट यांच्यावरील शाब्दिक हल्ले तीव्र केले आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी सीएम शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घणाघाती टीका केली. गद्दारी, बेईमानी हा अंगार नव्हे तर भंगार आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वतःचा पक्ष […]
-
‘मातृपक्षावरच दावा सांगणे ही शिंदे-पवार गटाची लफंगेगिरी’; ठाकरे गटाची जळजळीत टीका
Uddhav Thackeray : निवडणुका जशा जवळ येत चालल्या आहेत तसा ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आपल्य टीकेला धार दिली आहे. निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील गटांच्या सुनावण्या सुरू असतानाच ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर सामनातून जळजळीत टीका केली आहे. यावेळी ठाकरे गटाने अजित पवार यांनाही सोडल्याचे दिसत नाही. आमदार फुटले म्हणजे पक्ष फुटला असे होत […]
-
Maratha Reservation : उद्रेक झाला तर सरकारला महागात पडेल; जरांगे पाटलांचा रोखठोक इशारा
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंतरवाली सराटी गावात उपोषण केलं. सरकारने आश्वासन दिल्यानंतर 40 दिवसांचा वेळ देत त्यांनी उपोषण स्थगित केलं. त्यानंतर आता जरांगे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल ते फुलंब्री शहरात होते. येथेही त्यांचे पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. यानंतर येथे नागरिकांना संबोधित करताना जरांगे […]
-
दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी फक्त हिंदूना प्रवेश द्या; नितेश राणेंचे वादग्रस्त विधान
MLA Nitesh Rane On Garaba : गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) हे वादग्रस्त वक्तव्य करत असतात. आताही त्यांनी गरबा आणि दांडिया यावरून अन्य धर्मीय लोकांना टार्गेट केलं आहे. नवरात्रोत्सवादरम्यान अनेक तरुण-तरुणी गरबा (Garaba) आणि दांडिया खेळण्यासाठी एकत्र येतात. मात्र, या काळात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचा दावा त्यांनी केला. […]









