- Letsupp »
- politics
राजकारण
‘सनातन धर्म मानणाारे कॉंग्रेस-राष्ट्रवादी राजकारणात अस्पृश्यता पाळतात; प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका
- ‘दौरा मनोरंजन वाटतं’ म्हणणाऱ्या विखेंवर ठाकरेंची टीका! म्हणाले, दुष्काळ सदृश्य अन् पालकमंत्री अदृश्य3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
विखेंवर भंडारा उधळल्यानंतर लाथाबुक्क्यांखाली तुडवलेला शेखर बंगाळे कोण?
सोलापूर : एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना सोलापूरमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विखे पाटलांना निवेदन देण्यात आल्यानंतर अचानक त्यांच्या अंगावर धनगर समाज कृती समितीचे अध्यक्ष शेखर बंगाळे (Shekhar Bangale) यांनी भंडारा (Bhandara) उधळण्यात आला. यानंतर काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. […]
-
राष्ट्रवादी नाव अन् चिन्ह अजितदादांना मिळणार? जयंत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ !
Jayant Patil : राष्ट्रवादीत फूट पाडत अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले. या घटनेला आता दोन महिने उलटून गेले आहेत. यानंतर अजित पवार गटाकडून आम्हीच राष्ट्रवादी असा दावा केला जात आहे. त्यामुळे जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच शरद पवारांच्या बाबतीत घडेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत […]
-
हवं तर ‘भारत’ नाव आम्ही घेतो पण, जनतेच्या डोक्यावर.. सुळेंनी मोदी सरकारवर सुनावलं
Supriya Sule : भारतासाठी (Bharat) वापरण्यात येणारा ‘इंडिया’ (INDIA) हा शब्द (President of Bharat) हटविण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक आणले जाईल अशीही शक्यता आहे. सरकारच्या या हालचालींमुळे देशात ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ (Bharat vs India) असा नवा वाद सुरू झाला आहे. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया […]
-
Girish Mahajan : माझा आकडा परफेक्ट 48 जागा जिंकणारच! महाजनांचा दावा
Girish Mahajan : राज्यातील राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. अद्याप जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते विजयाचे दावे करत आहेत. आता राज्य सरकारमधील मंत्री गिरीश महाजन (Girirsh Mahajan) यांनी विरोधी महाविकास आघाडीला टोचणारा दावा केला आहे. महाजन (Girish Mahajan) म्हणाले, काँग्रेस किती लढतील आणि किती जिंकतील हे […]
-
फडणवीस-पवार पंचतारांकित शेतकरी, त्यांना दुष्काळाचं.. ठाकरे गटाचे टीकास्त्र
Uddhav Thackeray : राज्यात मराठा आरक्षणाचं (Maratha Reservation) आंदोलन पेटलं आहे. तर दुसरीकडे पाऊस नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. पाणीच नसल्याने शेती संकटात सापडली असून अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर (Uddhav Thackeray) ठाकरे गटाने पुन्हा एकदा सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. सरकारला एक मुख्यमंत्री […]
-
‘…तर पवारांनी आझाद मैदानावर उपोषण करावं’; मराठा आरक्षणावरून सदाभाऊ खोतांचं आव्हान
Maratha Reservation : गेल्या काही दिवसापासून जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानं विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर या आरक्षणाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. अखेर या आंदोलनपुढं सरकारनं नमतं घेत मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याचं कबुल केलं. मात्र, अद्याप मराठा आरक्षण मिळालं नाही. […]









