- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘मी गुवाहाटीला गेलो, बदनाम झालो, त्या बदल्यात ‘हे’ मिळालं’; बच्चू कडू पहिल्यांदा बोलले….
Bachchu Kadu : गेल्या वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करून नवं सरकार स्थापन केलं. तत्पूर्वी हे बंडखोर आमदार गोवा, सुरत, गुवाहाटी असे फिरले. या बंडखोर आमदारांमध्ये आमदार बच्चू कडूही सामील होते. राज्यात परत आल्यानंतर त्यांनी सत्ता स्थापन केली. त्यानंतर बंडखोर आमदारांना ठाकरे गटाकडून गद्दार गद्दार, खोके सरकार अशी टीका होत राहिली. दरम्यान, […]
-
‘मराठा समाजाची दिशाभूल करु नका, आरक्षण द्यायचं असेल तर…’ जितेंद्र आव्हाडांचा सांगितला मार्ग
Maratha reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. राज्य सरकार केवळ मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी केंद्र सरकारला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विधायक आणायला सांगितले पाहिजे, जेणेकरून तातडीने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राज्य […]
-
उद्धव ठाकरे, शरद पवार यांनीच मराठा आरक्षण गमावले, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल
Chandrasekhar Bawankule : मराठा आरक्षणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरू असतांना तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाकडे चालढकल केल्यानं मराठा आरक्षण त्यांनी गमावले, असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) केला. बावनकुळे म्हणाले, मराठा आरक्षणाकडे उद्धव ठाकरेंनी डोळेझाक […]
-
शिंदे सरकारचा मोठा निर्णय; BJP अन् राष्ट्रवादी नेत्यांच्या आजारी साखर कारखान्यांना नवसंजीवनी
मुंबई : राज्यात आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी शिंदे सरकारने मंजुरी दिली आहे. आज (6 सप्टेंबर) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे राष्ट्रीय सहकार विकास निगम अर्थात नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट काऊंन्सिलपेक्षा कमी व्याजदरात हे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी […]
-
लाठीचार्जचे आदेश देणारे जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची काढली लाज
Aditya Thackeray On Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आदित्य ठाकरेंनी जालन्यामध्ये लाठीचार्जचे आदेश देणारे जनरल डायर कोण आहेत? असा […]
-
‘…तर मोदींना प्राइम मिनिस्टर ऑफ बीजेपी म्हणायचं का?’, इम्तियाज जलील यांचा सवाल
Imtiaz Jalil on India : जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर त्यांच्या पदाचा उल्लेख प्रेसिडंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडंट ऑफ भारत केला. त्यामुळं नव्या वादाला तोंड फुटल आहे. कॉंग्रेसनं ही बाब निदर्शनास आणत केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. या टीकेनंतर मोदी सरकार देशाचं नावं बदलणार असल्याची चर्चा […]









