उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराज जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti)सोहळ्याच्या निमित्तानं राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omraje Nimbalkar) व आमदार कैलास घाडगे-पाटील (Kailas Ghadage Patil) हे एकत्र आले. भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील (Rana Jagjeetsingh Patil)यांनी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यावर केलेला आरोप व केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल पाहता आज पालकमंत्री तानाजी सावंत यांनी कटूता संपवत […]
पुणे : कसबा ( Kasaba ) व पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad ) पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वच पक्षाकडून आता प्रचारासाठी जोर लावण्यात येतो आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने ( Hemant Rasne ) यांच्या प्रचारासाठी आज कसब्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ekanath Shinde ) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) […]
मुंबई : राज्यात आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. यातच राज्यात भाजप व शिवसेना आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने रणनीती आखत आहे. दरम्यान आगामी निवडणुका पाहता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा मोदींच्या पारड्यात टाका असे आवाहन केले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांना विचारण्यात आले असता […]
मुंबई : आपल्या आक्रमक व परखड वक्तव्यासाठी ओळखले जाणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते योगेश […]
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण (Dhanushyaban)चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या गटाला दिले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण पक्षातील फुटीनंतर आठ महिन्यांनी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना शिवसेना गमवावी लागली आहे. मात्र या निर्णयानंतर शिंदे गटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, आयोगाच्या निकालानंतर काल काल मातोश्रीबाहेर […]
पिंपरी : स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) हे १९८५ साली निवडणूक हारले होते. परंतु, तरी त्यांनी लोकांची सेवा करणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे हारलो तरी सेवा अविरत सुरु ठेवली पाहिजे. ही शिकवण मी त्यांच्याकडून घेतली आहे. तसेच स्व. लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांनीही पिंपरी-चिंचवडच्या जनतेसाठी काही स्वप्न पाहिली. त्यात येथील जनतेची जाचक ‘शास्तिकर’ माफ करण्याची […]