स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकरावर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती ही अजिबात बरोबर नाही आहे. राजकारणी आपल्या मर्जीनुसार वागत आहेत. शेतकरी अत्यंत अडचणीत आहेत. त्यांना मदतीची गरज आहे, असे म्हणत संभाजीराजेंनी सरकारला सुनावले आहे. आत्ताचे राजकारणी हे आपापल्या सोयीनुसार वागत आहेत. त्यामुळे स्वराज्य संघटनेने ठरवलेलं आहे कि 2024 मध्ये स्वातंत्र्य […]
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि राष्ट्रवादीचे (NCP)आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांच्यात कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे खटके उडत आहेत. त्यातच आता आमदार जितेंद्र आव्हाडांनी एक फेसबुक पोस्ट (Facebook Post)लिहित मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोलिसांवर दबाव (Pressure on the police)टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. […]
मुंबई : आशिष देशमुख म्हणजे बिनबुडाचा लोटा, अशी त्याची भूमिका आहे. ते काय म्हणतात हे सध्या महत्वाचा नाही. परंतु भाजप म्हणतंय कि राहुल गांधींच्या वक्त्यव्यामुळे जर ओबीसींचा अपमान झाला असेल तर आता निरव व ललित मोदींना भारतात त्यांनी आणलं पाहिजे आणि ते चोर नाही सिद्ध केलं पाहिजे. तसेच ओबोसी समाजाने निरव व ललित मोदी चोर […]
मुंबई : विधानभवन (Budget session) परिसरात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या बॅनरवरील फोटोला चपला, जोड्यांनी मारहाण करण्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला. अशा प्रकराचे विकृत प्रकार होणे पुर्णपणे चुकीचे, निंदनीय व लोकशाहीस मारक आहे. अशा प्रकारचे गैरवर्तन आपल्या कार्यकाळात झाले असून विधानसभा अध्यक्षांसाठीही हे योग्य नाही. या घटनेबाबत दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी आग्रही मागणी […]
Ajit Pawar On Goverment : मला खेद, दुःख एका गोष्टीचे आहे की, माझ्या राजकीय कारकिर्दीतले हे पहिले अधिवेशन असेल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांची सभागृहातली उपस्थिती अगदी नगण्य होती. मंत्री उपस्थित नसल्याने, प्रश्न, लक्षवेधी राखून ठेवण्याची वेळ, अध्यक्षांवर अनेकदा आली. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीत त्रुटी राहिल्याने माहिती सुधारुन घेण्याचे निर्देश अध्यक्षांना द्यावे लागले. विधीमंडळ कामकाजाबद्दल, सरकारची एकप्रकारे अनास्था, […]
परभणी : शिवसेना ठाकरे गटाचे (Thackeray Group) परभणीचे (Parbhani) खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना जीवे मारण्यासाठी सुपारी देण्यात आल्याचा आरोप केला आहे. खासदार जाधव यांनी जिल्हाधिकारी(District Collector), पोलीस अधीक्षकांसह (Superintendent of Police)थेट गृहमंत्र्यांकडे (Home Minister) याची तक्रार केली आहे. त्यानंतर राजकीय (Political)वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही त्यांना दोन वर्षांपूर्वी नांदेडमधील (Nanded)रिंधा टोळीकडून जीवे […]