- Letsupp »
- politics
राजकारण
-
उद्धव ठाकरेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचा पलटवार, ‘उद्धवजी, अहो किती रडताय…’
Chitra Wagh on Uddhav Thackeray : आता इंडिया नाव बदलायचा घाट घातला जात आहे. पण आम्ही इंडिया, भारत, हिंदूस्थान बोलणारच, बरं ते भारत तरी म्हणतात. नाहीतर स्वत:चे नाव देऊन टाकतील. पण आम्ही नाव बदलणार नाही तर पंतप्रधान बदणार असा हल्लाबोल नामांतराच्या वादावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जळगावच्या सभेतून केला होता. त्यांच्या या […]
-
‘मला मनोहर जोशींचं घर जाळायला सांगितलं होतं’; आमदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ
मला मनोहर जोशींचं घर जाळायला सांगितलं असल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केला आहे. मुंबईत आयोजित कार्यक्रमादरम्यान, सदा सरवणकर यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. सरवणकरांच्या या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. पवार मुख्यमंत्री असतांना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही? […]
-
‘एकनाथ शिंदे बेकायदा मुख्यमंत्री’; दिल्ली दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंनी धू-धू धुतलं…
Udhav Thackeray Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे हे बेकायदा मुख्यमंत्री असून हे आमचं नाहीतर न्यायालयाचं म्हणणं असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धू-धू धुतल्याचं पाहायला मिळालं आहे. जळगावमध्ये आयोजित वचनपूर्ती सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ‘भावी मुख्यमंत्री, […]
-
जसं जालियनवाला बाग काडं झालं, तसं ‘जालन्या’वाला घडवला; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात
UBT sabha jalgaon : जालन्याच मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्च केला. कित्येक जण जखमी झाले. काय चुकलं होतं त्याचं? आंदोलक शांतेतेने उपोषन करत होते. मात्र, जालन्यात शासन तुमच्या दारी हा कार्यक्रम होणार होता. म्हणून हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी लाठीचार्च केला. जसं जालियनवाला बाग हत्याकांड झालं, तसं जालन्यावाला कांड झालं. सगळ्यांच्या तोंडी एकच […]
-
शिवसेनेची काँग्रेस होणार नाहीच, हिंदुत्व दाखवूनच देतो; ठाकरेंनी भाजपला ठणकावलं!
Uddhav Thackeray : राज्याचे माजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज जळगाव दौऱ्यावर आहे. जळगावात पोहोचताच ठाकरेंची तोफ भाजप-आरएसएसवर धडाडली. जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या वचनपूर्ती सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी यांच्यासह शिंदे-फडणवीसांवर घणाघाती टीका केली. त्यांच्याकडून शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असे फलक लावले जात आहेत. पण, मी सांगतो शिवसेनेची […]
-
‘चार गद्दार टकल्यांना जनता जोडे-चपला मारेल’; संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल
UBT sabha jalgaon : चार टकले सोडून गेले, म्हणजे शिवसेना संपली का? जे सोडून गेले, ते गद्दार आहेत. ते आजही मोकळेपणाने फिरू शकत नाही. आपण गद्दारी केली, त्यामुळं जनता आपल्याला चपला-जोडे मारेल, अशी भीती या गद्दारांना आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुलाबराव पाटील, किशोर पाटील यांचा समाचार घेतला. https://www.youtube.com/watch?v=7DOsNyIkNfE […]









