- Letsupp »
- politics
राजकारण
-
Maharashtra News : फोडाफोडीचे राजकारण भाजपच्या अंगलट; सर्वेक्षणातून ‘जोर का झटका’
मुंबई : फोडाफोडीचे राजकारण करून सत्तेत बसलेल्या भाजपला (BJP Maharashtra) हे राजकारण चांगलेच अंगलट आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेक्षणातून (BJP Survey) हा जोर का झटका बसला असून, सध्याच्या परिस्थितीत भाजप विद्यमान आमदार आणि खासदारांच्या भरवश्यावर 60 टक्के जागा जिंकू शकतो. मात्र, यात 40 टक्के जागा धोक्यात असल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आले […]
-
काल दिल्लीला अन् आज भीमाशंकरला…. मुख्यमंत्री तीर्थयात्रेतच व्यस्त; संजय राऊतांचे टीकास्त्र
Sanjay Raut on Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. मात्र, अद्याप मराठा आरक्षणावर (Maratha reservation) तोडगा निघाला नाही. अनेक नेत्यांनी जालन्यात जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्दावर जरांगेंशी चर्चा करायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. […]
-
Maratha Revervation : मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण मग पश्चिम महाराष्ट्रातल्यांनी घोडे मारले का? चव्हाणांचा सवाल
Maratha Revervation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 14 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात उपोषणाला बसले आहेत. आरक्षणाला मिळालेला वाढता प्रतिसाद पाहता सरकारने वंशावळीत कुणबी उल्लेख असणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर शासनाने काढला. मात्र, जरांगे सरसकट आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यात आता राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याची […]
-
Sharad Pawar : जे सोडून गेले त्यांच्यासाठी परतीचे दारं बंद; अजितदादांच्या येण्याबाबत पवारांचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar : एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटाबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये अजित पवार यांनी बंड करून भाजपसोबत जात सत्तेमध्ये सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे आता खरा पक्ष कुणाचा यावरून वाद सुरू आहे. […]
-
Ravindra Dhangekar : आरक्षण लवकरात लवकर दिले नाही तर मोठा स्फोट होणार…
अहमदनगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी (Martha reservation) लढत आहे. सरकारला जाग आणण्याचे काम मनोज जरांगे पाटील हे करत आहेत. मात्र हे सरकार आरक्षण काही देत नाही. देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा केवळ आश्वासने दिली. ते सत्तेवर देखील आले मात्र त्यांना आजवर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावता आला नाही. मात्र लवकरात लवकर जर समाजाला आरक्षण दिले […]
-
ठाकरेंचे सरकार पडत होते, तेव्हाच महायुतीत जायचे होते; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
कोल्हापूरः कोल्हापुरातील उत्तरदायित्व सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. काही जण आमची बदनामी करत आहेत. परंतु उद्धव ठाकरे सरकार पडत होते. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) सगळ्या मंत्र्यांनी, आमदारांनी एक पत्र तयार केले होते. ते आमच्या नेत्यांना दिले होते. तेव्हा महायुतीत जायचे होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला […]









