- Letsupp »
- politics
राजकारण
-
अधर्म नाही ही तर कुटनीती; सध्याच्या राजकारणावर फडणवीसांनी दिलं महाभारतातील कर्णाचं उदाहरण
Devendra Fadnavis : भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीमधील भाजप मेळाव्यात उद्धव ठाकरे(uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मेळाव्यात सांगितले की, आपण जे करत आहोत तो अधर्म नसून धर्मच आहे, याला कुटनीती म्हणतात, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले की, शिवसेना(Shiv Sena) आणि राष्ट्रवादी(NCP) फोडण्यावरुन आपल्यावर टीका […]
-
मध्यरात्री एक वाजता उद्धव ठाकरेंनी फोन केला होता; फडणवीसांनी पुन्हा उघड केली गुपितं…
Dcm Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : भाजप-ठाकरे गटामध्ये सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात 2019 मध्ये उद्धव ठाकरेंसोबत नेमकं काय घडलं होतं? ती गुपितं उघड केली आहेत. Shah Rukh Khan: चाहत्याने विचारला भन्नाट प्रश्न; उत्तर देताना शाहरुख म्हणाला,’तुमचा पगार…’ फडणवीस म्हणाले, 2019 साली भाजप-शिवसेनेला […]
-
राष्ट्रवादीबरोबर आमची राजकीय मैत्री, पुढच्या १०-१५ वर्षांत…; फडणवीस आता स्पष्टच बोलले
Devendra Fadnavis : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली. यामुळं राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अजित पवार गटाने पक्षावरही दावा केला. त्यामुळं शरद पवार गटाकडून सातत्याने अजित पवार आणि भाजपवर टीका केली जाते. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युतीविषयी भाष्य […]
-
पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजप नेत्याचा मृत्यू; फडणवीसांचा नितीशकुमार सरकारवर हल्लाबोल
Devendra Fadnavis On Nitish Kumar : बिहारमध्ये(bihar) शिक्षक भरती नियमातील बदलांच्या निषेधार्थ आणि शिक्षकांच्या मागणीसाठी भाजपने विधानसभेवर मोर्चा काढला. त्यावेळी भाजप(BJP) कार्यकर्त्यांशी पोलिसांची झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यात भाजपच्या एका नेत्याचा मृत्यू झाला. या घटनेवरुन भाजप नेत्यांनी बिहार सरकारवर(Bihar Govt) जोरदार निशाणा साधला आहे. त्यातच आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी देखील […]
-
समितीसाठी भांडले पण, ऐनवेळी नावच गायब; ऊस दर नियंत्रण समितीतून राजू शेट्टींना डच्चू!
Sugarcane Price Control Committee :राज्य सरकारने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांना जोरदार दणका दिला आहे. शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळावा यासाठी झटणाऱ्या नेत्यांनाच वगळून ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. फक्त राजू शेट्टीच नाही तर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot), रघुनाथ पाटील यांनाही या समितीतून […]
-
Ncp Crisis : साहेबांची ‘ही’ गुगली असेल तर 4 वर्षांनी कळेल, दादांच्या आमदाराचं मोठं विधान…
Ncp Crisis : शरद पवार साहेबांची ही गुगली असेल तर 4 वर्षांनी कळणार असल्याचं मोठं विधान अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केलं आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लहामटे यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. कारण पहाटेच्या शपथविधीबाबत तब्बल तीन वर्षांनी शरद पवार यांनी […]










