मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यातील वाद काही केल्या कमी होण्याची चिन्ह दिसेनात. दोन्ही नेते रोज एकमेकांवर जहरी टीका करताना दिसताहेत. आता संजय राऊत यांनी आपण नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यानंतर कधीच भेटलो नाही, असा दावा शनिवारी केलाय, त्यावर नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी एक फोटो […]
पुणे : “बंडखोरीनंतर शिवसेनेने तीन वेगवेगळे प्रकल्प सुरु केले होते. त्यात एक फक्त शेतकऱ्यांशी संवाद आणि भेटीगाठी हा प्रोजेक्ट अंबादास दानवे चालवत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) शिवसंवाद यात्रा हा प्रोजेक्ट चालवत आहेत. याच्या माध्यमातून ते राज्यभरातील युवकांना भेटत आहेत आणि राज्यभरातील चळवळीतील लोक जोडण्यासाठी मी महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून काम करत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे […]
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या हरियाणामध्ये पोहचली आहे. भारत जोडो यात्रेमध्ये विविध भागातील लोकांच्या गाठीभेटी घेत असलेले राहुल गांधी चर्चेत तर असतातच पण यामध्ये आणखी एक चर्चा रंगली आहे. ती म्हणजे केरळपासून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या पांढऱ्या टी-शर्टची. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या हरियाणामध्ये पोहचली आहे. […]
पुणे : “पूर्वी बोलताना मी फार विचार करत नव्हते, आता विचार करावा लागतो. पार्टी प्रोटोकॉल, पार्टी लाईन याची काळजी करावी लागते” असे मत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी व्यक्त केलं. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. यावेळी शिवसेनेत […]
मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले आहे. यामुद्द्यावर नुकतेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले होते. त्यांच्या याच विधानाचा ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील अनेक उद्योग गुजरातसह अन्य […]
नवी दिल्लीः महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता १० जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी नोव्हेंबर महिन्यामध्ये दोनदा लांबणीवर पडली होती. तर डिसेंबर महिन्यात हिवाळी सुट्टी असल्याने सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज होऊ शकले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ठाकरे गट व शिंदे गटाकडून विविध याचिका दाखल आहेत. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड […]