अहमदनगरः नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे हे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या जागेवरून तीन वेळेस निवडून आलेले डॉ. सुधीर तांबे यांच्याविरोधात भाजप तगडा उमेदवार देण्याची चर्चा होती. पण अद्याप भाजपकडून उमेदवार जाहीर झाला नाही. या ठिकाणी भाजपकडून वेगळा चमत्कार केला जाईल, असेही बोलले जात होते. परंतु अद्याप तरी भाजपकडून उमेदवारही जाहीर […]
मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी आणि महाविकास आघाडी कमकुवत करण्यासाठी भाजपकडून ईडीचे छापे टाकले जात आहेत. तर एकीकडे राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे संचालक भारतात मुस्लिमांना घाबरण्याचे कारण नाही. असं म्हणतात पण २४ तासांत मुस्लिम नेते हसन मुश्रीफांवर ईडीचे छापे टाकतात. राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे संचालक यांनी एका कार्यक्रमात यांनी भारतात मुस्लिमांना घाबरण्याचे कारण […]
कोल्हापूर : ‘ज्या ब्रिक्स कंपनीचा उल्लेख माझ्यावर आरोप करण्यासाठी होतोय तीच्याशी माझा संबंध नाही. तर आप्पासाहेब नलावडे हा करखाना शासनाच्या नियमाप्रमाणे या ब्रिक्स कंपनीला भाडे करारावर चालवायला दिला होता. पण दोन वर्षांपूर्वी ही कंपनी कारखाना सोडून गेली. या कारखान्यावर आता नियमाप्रमाणे संचालक मंडळ आहे. तर माझ्या जावायाचा याच्याशी काही संबंध नाही.’ असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
मुंबई : ‘जे विरोधी पक्षात आहेत त्यांच्यार केंद्रीय तपास यंत्रणा धाडी टाकतात. त्यात अनेकांना अटकही झाली त्यात मी ही होतो. अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांना तुरुंगात टाकायची भाषा भाजपच्या काही लोकांनी केली होती. पण भावना गवळी, यशवंत जाधव इतर काही लोक सरकारमध्ये सामिल झालेल्यांना दिलासा मिळतो.’ ‘जे विरोधी पक्षात आहेत. त्यांच्यावर केंद्रीय तपास […]
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज सकाळी ईडीने छापा टाकलाय. मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही असल्याचे समजते. ईडीचे जवळपास २० अधिकारी आज सकाळी सहा वाजता हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पोहोचले. सध्या या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी […]
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून दररोज मंत्रीमंडळ विस्ताराच्या नवनवीन तारखा दिल्या जात आहेत. अशात शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या या कार्यकाळात मंत्रीमंडळ विस्तार होणारच नाही, अशा प्रकारचं सूचक […]