- Letsupp »
- politics
राजकारण
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
राजा खातोय तुपासी, शेतकरी मात्र उपाशी, जनाची नाही तर निदान…; कॅबिनेटचा तामझाम पाहून वडेट्टीवारांचे टीकास्त्र
Vijay Vadettiwar on Cabinet meeting : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून (दि. १६) औरंगाबादमध्ये कॅबिनेटची बैठक (Cabinet meeting) पार पडणार आहे. सात वर्षांनंतर मराठवाड्यात प्रथमच होत कॅबिनेट बैठक होत आहे. मराठवाड्यात आतापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळाची परंपरा महायुतीचं सरकार मोडीत काढणार असल्याचं दिसंत. कारण, मंत्र्यांसाठी थोड्या थोडक्या नव्हे, तर १०० हून अधिक रुम्स फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये […]
-
CM शिंदेंच्या पत्रकार परिषदेला जाणार? राऊत म्हणाले, जर पोलिसांनी…
Sanjay Raut : औरंगाबादमध्ये उद्या (दि. 16) मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नेते मंडळींसाठी थोड्या थोडक्या नव्हे तर, तब्बल 140 रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. या बैठकीची जय्यत तयारी केली जात आहे. विरोधकांचंही या बैठकीकडे लक्ष आहेच. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर लगेचच ही बैठक होत […]
-
ठाकरे गटाला धक्का! आमदार वायकरांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Politics : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आता परत एकदा मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर, त्यांची पत्नी आणि इतरांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी कालच सुरू झाली आहे. त्यानंतर लगेचच ठाकरे गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल […]
-
Ajit Pawar : राष्ट्रवादी नेमकी कुणाची? अजित पवारांनी दिलं ‘सेफ’ उत्तर, म्हणाले…
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांना राष्ट्रवादीतील फुटीनंतर निवडणूक आयोगाच्या राष्ट्रवादी खरी कुणाची असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी सेफ उत्तर देत आपली प्रतिक्रिया दिली. त्याच बरोबर त्यांनी असं देखील म्हटलं की, निवडणूक आयोग जो निर्णय देईल. तो निर्णय देतील मान्य करावा लागेल. […]
-
Ajit Pawar : अजितदादाही होतात ट्रोल! स्वतःच सांगितलं नेमकं काय घडलं?
Ajit Pawar : राज्य सरकारकडून खासगी कंपन्या नेमून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती केली जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. या भरतीत आरक्षणही नाही असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे. या घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज भूमिका स्पष्ट केली. तसेच यामध्ये आपल्याला काहीच कारण नसतानी ट्रोल केलं जात असल्याने नाराजीही व्यक्त केली. […]
-
काश्मीरात रक्ताचे सडे, राज्यकर्त्यांवर फुलांची उधळण; BJP च्या सेलिब्रेशनवर ठाकरे गटाचा घणाघात
Uddhav Thackeray : काश्मिरातील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे अतिरेक्यांशी लढताना भारताचे तीन जवान शहीद झाले. नेमक्या त्याच दिवशी जी 20 शिखर परिषदेच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदींवर (PM Modi) भाजप कार्यालयात जंगी स्वागत करत पुष्पवृष्टी करण्यात आली. याच प्रसंगावर आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. देशाच्या अखंडतेविषयी, एकात्मतेबाबत मोदी […]









