- Letsupp »
- politics
राजकारण
-
विजय वडेट्टीवारांचा घुमजाव; हिंगोलीतील भुजबळांच्या सभेला जाणार, म्हणाले…
OBC Reservation : जालन्यातील ओबीसी सभेत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजावर जहरी टीका केली होती. त्यांनी केलेल्या टीकेशी आपण असहमत असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी भुजबळांच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले होते. पण आता वडेट्टीवार यांनी आपली भूमिका बदलली आहे. उद्या होणाऱ्या हिंगोलीतील ओबीसी सभेला (Hingoli OBC […]
-
‘दादासमोर नाक उचलून…’; अपात्रता प्रकरणावरून चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना टोला
Rupali Chakankar : दोन दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) गटाने शरद पवार गटाच्या खासदारांच्या अपात्र करण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेत वंदना चव्हाण, फौजिया खान आणि मोहम्मद फैजल, श्रीनिवास पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यावर सुप्रिया सुळेंना हरकत घेतली. श्रीनिवास पाटील 83 वर्षांचे आहेत. अपात्रतेची कारवाई व्हावी, असं त्यांनी काही केलं नाही, असं […]
-
‘ब्रम्हदेव जरी आला तरी सांगोल्यातूनच लढणार’; दीपक साळुंखेंनी वाढवलं शहाजी पाटलांचं टेन्शन
Deepak Salunkhe : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांनी पक्षाच्या बुथ प्रमुखांच्या बैठकीत बोलताना यावेळी ब्रह्मदेव जरी आले, तरी मी सांगोल्यातून विधानसभा लढणार असं वक्तव्य केलं. त्यांच्या याच वक्तव्यामुळं सांगोलाचे विद्यमान आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांचे टेन्शन वाढलं आहे. Bigg Boss 17: बिग बॉसच्या ‘वीकेंड का वार’मध्ये […]
-
‘तुमच्या त्रासाला कंटाळून किती लोकांनी राष्ट्रवादी सोडली?’ अजित पवार गटाचा आव्हाडांना सवाल
Jitendra Awhad : राष्ट्रवादीतील तिढा आता (NCP Crisis) निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कोर्टात पोहोचला आहे. अजित पवार गटाने बाहेर पडल्यानंतर पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा ठोकला. त्यावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेवर अजित पवार गटानेही जोरदार पलटवार केला आहे. शरद पवारांनी रक्त आटवून […]
-
Manoj Jarange : ‘आमच्याच लोकांना अटक, यामागे सरकारचा कोणता डाव?’ जरांगेंचा थेट सवाल
Manoj Jarange : जालन्यातील अंतरवली सराटी येथील दगडफेक प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईवरून आता वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारच्या हेतूवरही त्यांना प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारने आमच्याच काही लोकांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेचे कारण काय? […]
-
Ajit Pawar : मी लेचापेचा नाही, मला राजकीय आजार होत नाही; अजितदादांकडून विरोधकांचा समाचार
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्यावर आजारपणावरून होणाऱ्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘मला डेंग्यू झाल्यानं 15 दिवस गेले. मला राजकीय आजार आहे. असं मी टिव्ही वर बघितलं. पण मी लेचापेचा नाही. माझ्या स्वभावात राजकीय आजार वगैरे नाही.’ […]









