Barsu Refiney News : राजापूर येथील रिफायनरीच्या (Barsu Refinery) सर्वेक्षणावरून आज सकाळपासूनच जोरदार वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या सर्वेक्षणाला विरोध केला आहे. प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला असून 25 महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे वाद आणखी पेटला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांतही जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)मुख्यमंत्री असतानाचे एक पत्र समोर […]
Pune News : पुण्यातील (Pune) कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेत आमदार बनलेले रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) चर्चेत आहेत. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता. मात्र, येथे धंगेकर यांनी जबरदस्त कामगिरी करत भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांचा दणदणीत पराभव केला. त्यानंतर आता धंगेकर त्यांच्या एका वक्तव्याने पुन्हा चर्चेत आले आहेत. अजित पवार यांनी केलेल्या […]
“महाविकास आघाडीकडून सध्या राज्यभरात एकत्रितपणे वज्रमूठ सभा घेतल्या जात आहेत. पण पुढील एक तारखेच्या वज्रमुठ सभेत अजित पवारांची खुर्ची दिसणार नाही. अजित पवार लवकरच सरकारमध्ये सहभागी होणार आहेत,” असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा नव्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या […]
Sanjay Raut On Rahul Kul : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भीमा पाटस सारखान्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. यावरुन त्यांनी भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावरुन त्यांनी आता सीबीआयकडे धाव घेतली आहे. त्यांनी या प्रकरणाची तक्रार सीबीआयकडे केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी या विषयीची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री […]
Eknath Shinde : राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. या संदर्भात पडद्यामागेही काही हालचाली घडत असल्याची चर्चा होत आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अचानक तीन दिवसांची रजा घेऊन साताऱ्याला गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, त्यांचा या रजांचे असे कोणतेच नियोजन नव्हते. तरी देखील त्यांनी तीन दिवसांची […]
Sanjay Raut Said The present Chief Minister will be disissed : सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल काय लागतो, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. कोर्टाच्या निकालानंतर विरोधकांकडून सरकार कधीही कोसळू शकते, असे दावे केले जात आहेत. दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊतांनी (Sanjay Raut) मोठा दावा केला होता. दिल्लीत महाराष्ट्रातील […]