- Letsupp »
- politics
राजकारण
-
Uddhav Thackeray : ‘मिशन सन’ ठीक पण, आधी कांद्याचं भरकटलेलं ‘यान’ लँड करा! ठाकरे गटाचा खोचक टोला
Uddhav Thackeray : भारताने बुधवारी अवकाशात मोठा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या चांद्रयान (Chandrayaan 3) उतरवणारा भारत हा जगातील पहिलाच देश बनला. या ऐतिहासिक कामगिरीचे जगभरातून कौतूक होत आहे. मोदी सरकारचेही काही जण अभिनंदन करत आहेत. हाच धागा पकडून ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आज मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. सामान्य जनता महागाई, बेरोजगारीचे […]
-
Maharashtra Politics : शरद पवार अन् अजितदादा एकत्र येणार का? भुजबळांच्या उत्तराने सस्पेन्स वाढला
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) शिवसेनेत फूट पडल्यानंतर बरोबर एक वर्षांनंतर राष्ट्रवादीही (NCP Crisis) फुटली. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यासह काही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका होत आहे. तसेच अजित पवार गट पुन्हा स्वगृही येणार का, […]
-
भाजपने काय केलं हे माहीत नाही; सुप्रिया सुळेंच्या गौप्यस्फोटावर प्रफुल्ल पटेलांचे थेट उत्तर
Praful Patel On Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतरही दोन्ही गटाकडून वेगवेगळे मते व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीबाबत संभ्रम निर्माण होतात. त्यावरून राष्ट्रवादीतील दोन्ही गटाबाबत संशय व्यक्त केला जात आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक मोठे विधान केले आहे. शरद पवार आपल्यासोबत येणार का ? या प्रश्नावर […]
-
‘तु तुझी अगरबत्ती कुठे लावतो गद्दार दादुड्या?, अयोध्या पौळ यांची शिंदे गटाच्या आमदारावर बरसल्या
Ayodhya Paul On Santosh Bangar : दिवसेंदिवस शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष वाढत आहे. सातत्याने हे दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करतांना दिसतात. दरम्यान, उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सातत्याने सभा घेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची विदर्भात सभा झाली होती. आता ते 27 ऑगस्ट रोजी हिंगोली येथील रामलीला मैदानावर सभा घेणार आहेत. […]
-
सरकार मेट्रोला हजारो कोटी रुपये देता, एसटीला तीनशे कोटी का देत नाहीत? सुप्रिया सुळेंचा सवाल
Supriya Sule : बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेनला हजारो कोटी रुपये सरकार देतं. मग एसटीला तीनशे कोटी का देत नाहीत? मात्र, एसटी कामगारांना पगारासाठी आंदोलन करावी लागतात, त्यांना पगार मिळत नाहीत आणि सरकार मेट्रो प्रकल्प उभारते. जेव्हा रोटी, दाळ-भाकरी, पीठलं खायला मिळतं तेव्हा मोदक खातो आपण. यांचा मोदक आधी चाललाय. उपाशी बाकीची जनता आहे, अशा शब्दात […]
-
केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप करतेय; सुप्रिया सुळेंचा कांदाप्रश्नी हल्लाबोल
Supriya sule : कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीवर चाळीस टक्के कर लावला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. या निर्यात शुल्कावरून विरोधकांनी सरकारला घेरले. आता राष्ट्रवादीच्या खासदार (Supriya Sule) यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप केंद्र सरकार करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. पुण्यातील पुरंदरमधील आयोजित […]








