Supriya Sule : राज्यातील शेतकरी-कष्टकरी जनतेचे दुःख किंवा म्हणणे जर सरकार समजून घेणार नसेल तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्वीट करत शिंदे सरकारला फटकारले आहे. या असंवेदनशील सरकारला शेतकरी-कष्टकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत का ?, असा संतप्त सवालही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी […]
मुंबई : उद्धव ठाकरे गटाला (Thackeray Faction) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत (Deepak Sawant) हे लवकरच शिंदे गटामध्ये (Shinde Faction) प्रवेश करणार आहेत. दीपक सावंत हे उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. खरेतर त्यांच्या पक्ष सोडण्याने ठाकरे गटाला मोठी भगदाड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपासून ज्येष्ठ […]
मुंबई : सत्ताधाऱ्यांविरोधात रणनिती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) आज मुंबईत बैठक आयोजित केली. या बैठकीला संबोधित करताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या सभा यशस्वी करण्याचं आवाहन केलं. राज्यात 3 पक्ष एकत्र आल्यानंतर काय परिस्थिती होते हे आपण पाहिलं आहे. आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या सभा ओसंडून वाहिल्या पाहिजेत, असं आवाहन अजित […]
Devendra Fadnavis : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची कविता कुणी ऐकली नसेल असा एकही राजकीय नेता निदान महाराष्ट्रात तरी नसेल. इतकेच काय तर संसदेतही त्यांच्या कविता बऱ्याचदा हास्यकल्लोळ उडवून जातात. आता त्यांच्याच कवितेची स्टाईल घेत विधिमंडळ अधिवेशनात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेले वक्तव्य चांगलेच गाजत आहे. यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) […]
मुंबई : दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी धक्कादायक विधान केले आहे. तुम्हाला पदवी तर मिळाली, पण सर्वांना नोकऱ्या मिळणार नाहीत, असे धक्कादायक विधान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. यामुळे उपस्थितीत पदवीधरांमध्ये मोठा गोंधळ उडाला, यानंतर सत्तारांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या नोकर भरतीमध्ये […]
Budget Session : राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस सतत कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यात ३० हून अधिक हल्ले पोलिसांवर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांवर हल्ल्याची प्रवृत्ती बळावू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता […]