- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘गंगा भागीरथी’वरुन भाजपमध्ये मतभेद, चित्रा वाघ यांनी सुचविला दुसरा शब्द
chitra wagh on widowed woman : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात विधवा महिलांच्या नावापुढे गंगा भागीरथी (Ganga Bhagirathi) असा उल्लेख करण्यावरुन राजकारण तापले आहे. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांना विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी यापुढे त्यांच्या नावापुढे गंगा भागिरथी असा उल्लेख करावा, असा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना विभागाच्या सचिवांना दिल्या होत्या. […]
-
राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर ? संजय राऊतांचा दावा
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. पण अजित पवार यांनी यावर स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना एक मोठा दावा केला आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांवर इडी आणि सीबीआयच्या माध्यमातून दबावतंत्र सुरू असल्याचा […]
-
वरळी की ठाण्यातून आमदार होणार ? आदित्य ठाकरे म्हणतात…
Aditya Thackeray : आगामी काळात आदित्य ठाकरे हे वरळीतून की ठाण्यातून निवडणूक लढवणार आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनी हिंदुस्थान असे उत्तर दिले आहे. ठाकरे म्हणाले की, मी वरळी आणि ठाणे अशा दोन्ही ठिकाणावर निवडणूक लढवण्यास तयार आहे. मी त्याबाबत ठाणेकरांना देखील विचारले आहे. ‘मुंबई तक’ या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या ‘राजकीय गप्पा’ या कार्यक्रमात आदित्य ठाकरे […]
-
ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात : ते ५० खोके, ५० आमदारांचाच, तर मी ५० वर्षांचा विचार करतो!
Aditya Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या काळात आम्ही ‘मी मुंबईकर’ या भावनेने काम करत होतो. आम्ही मेट्रो, कोस्टल रोड असे अनेक प्रकल्प ८५ टक्के पूर्ण केले आहेत. मात्र, त्यानंतर आमचं सरकार पाडून मिंध्ये गटाने भाजपबरोबर सरकार स्थापन केले. पण, त्यांनी त्या कामांना स्थगिती देण्याचं काम केले आहे. त्यांच्या डोक्यात फक्त ५० खोके, […]
-
सोडून गेलात ना, आता दुप्पट आमदार निवडून आणणार! ; Aaditya Thackeray यांचे ‘चॅलेंज’
Aaditya Thackeray On Eknath Shinde : ज्या माणसांवर विश्वास ठेवला ते आम्हाला सोडून निघून गेले. ज्यांना आम्ही काही दिले नाही ते आमच्याबरोबर राहिले आहेत. आगामी निवडणुका लढणार आणि जिंकणार आहे. जेवढे आमदार, खासदार सोडून गेले आहेत. त्याच्या डबल खासदार, आमदार निवडून आणणार आहे, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मुंबई […]
-
Supriya Sule : पती गमाविलेल्या महिलांबाबतच्या निर्णयावरून सुप्रिया सुळे राज्य सरकारवर संतापल्या
Widow Women Get A New Identity : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अपंगांना अपंग न म्हणता दिव्यांग हे नवा दिलं. केंद्र सरकारच्या या कल्पनेमुळे दिव्यांग बांधवांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळाले आहे. तसेच त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोनातं बदल झाले आहेत. यामुळे देशातील अपंग बाधांना आता एक नवी ओळख मिळाली आहे. तसेच ते देखील आता समाजाचा एक घटक […]










