- Letsupp »
- politics
राजकारण
-
Shinde VS Thackeray : आधीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा शिंदे अधिक संवेदनशील, शंभूराज देसाईंचा टोला
मुंबई : ‘राज्य सरकराने शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदतीची भूमिका घेतलेली आहे. असं असताना मुख्यमंत्री संवेदनशील नाहीत. अशा पद्धतीचा आरोप सभागृहामध्ये राजकीय उद्देशाने विरोधी पक्षाने केला. तो चुकीचा आहे. उलट या अगोदरच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा हे मुख्यमंत्री अधिक संवेदनशील आहेत. असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या आरोपांना […]
-
‘वादग्रस्त वक्तव्ये सत्ताधारी आमदारांना शोभतात का? अजित पवारांचा संतप्त सवाल
मुंबई : अवकाळी पावसामुळे राज्यातला शेतकरी संकटात आहे, त्यातच सरकारी कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम ठप्प आहे. शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही. राज्यातील अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकरी (farmer) असा दुहेरी कोंडीत अडकला असताना, सत्ताधारी पक्षाचे आमदार (MLA), 95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे, अशी वादग्रस्त विधाने सत्ताधारी आमदार करत असून […]
-
पुरावा लागत असेल तर घेऊन जा; खासदार विखेंनी लंकेंना सुनावले
Ahmednagar Politics: पारनेर तालुक्यातील रस्त्यांच्या कामाच्या निधीवरून खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यावरून दोघांमध्ये टीका सुरू झाली आहे. आता खासदार विखे यांनी लंके यांना चांगलेच सुनावले आहे. कामे मंजूर झाल्याचे हवेत बोलत नाही. पुरावा लागत असेल, तर घेऊन जा असे विखे हे लंकेंना […]
-
‘सत्यापुढे अधिक शहाणपण चालत नाही, सुषमा अंधारेंची खेडमधल्या सभेवर खोचक टीका
नांदेड : आम्ही लोकांवर टीका टिप्पनी करण्यात वेळ घालत नाही, 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण आम्ही करतोय. रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले की बाळासाहेबांनी माझ्यासारखा वाघ पाळला होता. आता वाघ कसा पाळला जाणार ? कुत्री- मांजरं पाळली जात असतात. वाघ पाळला जात नाही. (Maharashtra Politics) वाघ स्वतंत्र असतो. त्याचा स्वतंत्र बाणा असतो. रामदास […]
-
Maharashtra Politics : राऊतांचे मानसिक संतुलन ढासळलेले; विखेंचा हल्लाबोल
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राऊतांचे मानसिक संतूलन बिघडलेले असल्याचे विखे म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी सूचक वक्तव्य केले आहे. संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले त्यामुळे ते सतत काहीतरी बडबड करत असतात. वाचाळपणा करुन ते आरोप करत […]
-
कोणाचे हॉटेल श्रीलंकेला, कोणाचे लंडणला? रामदास कदमांनी धमकावलं
रत्नागिरी : आज शिवसेना (Shivsena)शिंदे गटाच्या (Shinde Group) रत्नागिरीमधील (Ratnagiri)सभेत रामदास कदम (Ramdas Kadam)यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केलाय. यावेळी रामदास कदम म्हणाले की, एक दिवस येईल समोर, आज काही बोलत नाही. पुष्कळ गोष्टी आमच्याकडे आहेत. कोणाचे हॉटेल श्रीलंकेला (Shrilanka)आहेत. कोणाचे हॉटेल सिंगापूरला(Singapur) आहेत. कोणाचे हॉटेल लंडणला (London) आहेत. कोणाच्या प्रॉपर्ट्या अमेरिकेला(America) आहेत. […]










