संजय राऊत यांनी ट्वीट करत रविंद्र वायकर यांचा लोकसभेत झालेला विजय खरा नसून तो मॅनेज केला आहे असा खळबळजनक दावा केला आहे.
Manoj Jarange On Obc Reservation : शंभू राजे आले त्यांनी शब्द दिला आहे, राजकारण डोळ्या समोर ठेवून आम्ही काम करत नाही. राज्य सरकारवर विश्वास ठेवावा लागणार आहे.
नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने अध्यक्षपदाचा दावा सोडलाय. त्यांनी भाजपला पाठिंबा दर्शविलाय. तर टीडीपीने सर्वसंमतीने निर्णय असे म्हटलंय.
महायुतीचा विजयी संकल्प मेळावा ठाण्यात पार पडला. त्यामध्ये फडणवीसांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली.
अमोल किर्तीकर आणि रविंद्र वायकर यांच्यातील लोकसभा लढतीत ईव्हीएम मशीनवर शंका घेण्यात आली. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे.
Praful Patel : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) निकालानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) महायुती