Kanhaiya Kumar : आधी जात लपवावी लागत होती आता खासदार होण्यासाठी दलित होतात, या शब्दांत काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज अमरावतीत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केलं आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमाला कन्हैय्या कुमार […]
Chhagan Bhujbal : मला वाटतं आता बाकीच्या गोष्टी करण्याची काही गरज नाही. सगळेच मराठा समाजाचे लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसीत येत आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात मराठा शिल्लकच राहणार नाही. सगळेच कुणबी होणार आहेत. त्यामुळे आता बाकीच्या उपायांची गरजच राहणार नाही असं मला वाटतं. तु्म्ही क्युरेटिव्ह पिटीशन करा किंवा आणखी एखादं बिल आणा पण […]
Dhananjay Munde : राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर पंकजा मुंडे आणि माझा राजकीय संघर्ष संपला असल्याचं मोठं विधान कृषिमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी केलं आहे. दरम्यान, काल राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम परळीत पार पडला. या कार्यक्रमाच्या मंचावर भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) आणि कृषिमंत्री एकत्र पाहायला मिळाले आहेत. या कार्यक्रमानंतर आज धनंजय मुंडे यांनी […]
Sanjay Raut : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाच्या घवघवीत (Election Results 2023) यशाने इंडिया आघाडीला (INDIA Alliance) जोरदार झटका बसला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीतील घटक पक्ष अस्वस्थ झाले आहेत. याच अस्वस्थेतून त्यांच्यात नाराजीही वाढली आहे. या निकालानंतर आज दिल्लीत आघाडीची बैठक होणार होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली. बैठक कधी होईल हे अद्याप निश्चित […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत तणाव वाढत चालला आहे. सुरुवातीच्या काळात एकमेकांवर जपून टीका करणारे नेते आता जोरदार टीका करू लागले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्जत येथील शिबिरात अनेक धक्कादायक खुलासे केले. थेट शरद पवार यांनाच निशाण्यावर घेतले. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनाही निशाण्यावर घेतले होते. जितेंद्र […]
पुणे : पंकजा आणि धनंजय मुंडे (Pankaja Munde) या भावाबहिणीचा राजकीय संघर्ष साऱ्या महाराष्ट्राने पाहिला. बीडमध्ये (Beed) तर या संघर्षाची धार इतकी होती की अनेक गावांत उभे दोन गट पडले होते. एकमेकांना राजकीयदृष्ट्या संपविण्याची एकही संधी दोघेजण सोडत नव्हते. त्यांच्यातील अबोला देखील चर्चेचा विषय ठरला होता. भगवानगडावर पंकजांना मेळावा घेण्यापासून रोखण्यापर्यंत ते त्यांचा विधानसभा निवडणुकीत […]