Gopichand Padalkar on Ajit Pawar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे पवार कुटुंबावर राजकीय टीका करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर पडळकरांकडून टीका केली जाणार नाही अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. पण आज टीव्ही9 शी बोलताना गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना लबाड लांडग्याचे पिल्लू म्हटले आहे. राज्यात मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचा […]
Babanrao Gholap On Milind Narvekar : उत्तर महाराष्ट्रातील कट्टर शिवसैनिक माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) हे शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन नाराज असतानाच त्यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांची भेट घेतली. त्यामुळे बबनराव घोलप हे […]
Maratha Reservation : काँग्रेस पक्षाच्या कार्यसमितीची बैठक नुकतीच हैद्राबाद येथे पार पडली. या बैठकीत सामाजिक आरक्षणांची कमाल मर्यादा वाढविण्याबाबतचा ठराव पारित झाला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षणाला पाठबळ मिळणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. अशोक चव्हाण पुढं म्हणाले की, आरक्षणावरील 50 टक्के कमाल मर्यादा शिथिल करावी, अशी भूमिका काँग्रेसचे राष्ट्रीय […]
Nitesh Rane On Samana : ठाकरे गट आणि भाजप (BJP) यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतात. या दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. योगगुरू बाबा रामदेव यांनी काशीमध्ये केलेल्या एका वक्तव्यावरून ठाकरे गटाच्या मुखपत्र सामनातून सत्ताधारी आणि बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्यावर टीका केली. रामदेव बाबा व भाजपच्या लोकांना सनातन धर्माविषयी जी […]
Shivsena Hearing : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) अजूनही सुनावणी सुरू आहे. त्यात विविध याचिकांचीही भर पडल्याचे दिसून आले. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमुळे शिवसेना (Shiv Sena) शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. ठाकरे गटाच्या दोन याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे […]
Prithviraj Chavan On BJP : देशात लोकशाही धोक्यात आली असल्याची टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काही दिवासांपूर्वी केली होती. दरम्यान, आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनीही सरकारवर टीका केली. आजपर्यंत देशातील सरकारे लोकशाही आणि संविधानाच्या तत्त्वांवर काम करत होती, मात्र 2014 पासून भाजचे सरकार सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. […]