माढा : मी आताच त्यांच्या मतदारसंघात जाऊन आलो, पुढच्या विधानसभेला ते निवडून आलेले दिसणार नाहीत, याची आम्ही काळजी घेऊ, असे म्हणत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार आणि मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांना इशारा दिला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर गुडन्यूज मिळणार असा दावा करणाऱ्या पाटील यांना पवार यांनी […]
Raj Thackeray On BJP : रामाच्या दर्शनाचं अमिष का दाखवता? असा उपरोधिक सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी भाजपला केला आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणुक प्रचारात मोफत अयोध्यावारी घडवणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी केली आहे. भाजपच्या या घोषणेवरुन राज ठाकरे यांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. राज ठाकरे यांनी […]
Raj Thackeray : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) हा जातीयवादी पक्ष आहे, असा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सातत्याने केला. आताही त्यांनी पुन्हा एकदा जातीयवादावरून राष्ट्रवादीवर निशाणा साधला. १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून स्वत:च्या जातीचा अभिमान बाळगण्यापेक्षा इतरांच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे व्हायला लागलं, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. राष्ट्रवादीमुळे राज्यात जातीयवाद : […]
Sharad Pawar : दिवाळी सणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार एकत्र आले होते. त्यांच्या या भेटीची चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांच्या या भेटीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खोचक टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता शरद पवार यांनी पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शरद […]
Sushma Andhare : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांना मध्य प्रदेशमधील भोपाळमधून अटक करण्यात आली आहे. मालेगाव येथील रेणूका सहकारी सूत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. पण […]
Uddhav Thackeray : देशभरात वाढलेल्या महागाईच्या (Inflation) मुद्द्यावर ठाकरे गटाने मोदी सरकारला (Uddhav Thackeray) लक्ष्य केलं आहे. भाजीपाल्यापासून धान्य कडधान्यापर्यंत, डाळींपासून खाद्यतेलापर्यंत जीवनावश्यक बाबींपासून चैनीच्या वस्तूंपर्यंत फक्त दरवाढच होत आहे. याच वातावरणात दिवाळी आली आणि गेली. महागाईकडे दुर्लक्ष करत उसने आवसान आणत जनतेने दिवाळी साजरी केली. मात्र, दिवाळी संपता संपता केंद्र सरकारने पुन्हा एकदा सामान्य […]