गेल्या काही दिवसांपासून काही नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महायुतीतील प्रमुख नेत्यांची कोंडी झाली आहे.
Harshada Kakde : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पिकविमा मिळाला नाही. पिकविम्याच्या मुद्द्यावरुन शेवगावात अनेकदा आंदोलने झाली खरी मात्र, अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही. आता पुन्हा एकदा पिकविम्यावरुन माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे (Harshada Kakde) चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाल्या आहेत. दरम्यान, शेवगावात आज जनशक्ती विकास आघाडीच्यावतीने बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फेसबुक पेजचे खोटे स्क्रीनशॉट काढून फेक न्यूज पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा.
वन नेशन वन इलेक्शन म्हणजे लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्यास सुरुवात झाली आहे, अशी टीका उत्कर्षा रुपवतेंनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने आज वन नेशन, वन इलेक्शन या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
जय मालोकरचा मृत्यू हार्ट अटॅकने नाही तर जबर मारहाणीमुळे झाला असा धक्कादायक खुलासा पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये उघड झाला आहे.