पुणे जिल्हा हा खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आणि पर्यायाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण 90 च्या दशकात ते दिल्लीच्या राजकारणात स्थिरावले आणि त्यानंतर त्यांचे पुतणे अजित पवार यांनी हा बालेकिल्ला संभाळला. त्यामुळे मागच्या 30 ते 35 वर्षांपासून अजित पवार आणि पुणे जिल्हा हे एक वेगळेच समीकरणच बनले आहे. एक प्रकारे त्यांचे वर्चस्व तयार झाले आहे. […]
Export duty on onion : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्याने आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे सरकार नामर्द आहे. केवळ सत्तेसाठी आणि ग्राहकांचे हित जपण्याच्या दृष्टीने सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढले आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. बच्चू कडू म्हणाले, कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकार हस्तक्षेप करते. मग […]
पुणे : येथील अल्पवयीन मुलासोबत त्याच्या घराशेजारीच राहणाऱ्या महिलेने जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मे 2021 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान अशा दीड वर्षांच्या काळात हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत संबंधित महिलेवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, मात्र अद्याप तपास सुरु असून तिला अटक करण्यात आलेली […]
मुंबई : नामदार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी गैरसमजाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. विधानाबद्दल नाही. विधानावर ते ठाम आहेत. आदरणीय शरद पवार (Sharad Pawar) साहेबांना महाराष्ट्रात एकमुखाने पाठिंबा मिळून आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामागच्या कारणांची चर्चा आजही अनुत्तरीत आहे, असं म्हणतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट दिलीप वळसे पाटील यांच्या पाठिशी […]
पुणे : माझ्याकडून आदरणीय पवार साहेबांबद्दल कुठलीही टीका तसेच चुकीचा शब्द जाणे शक्य नाही. तरीसुद्धा हा जो गैरसमज निर्माण झालेला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी जे राजकीय विश्लेषण कालच्या भाषणातून कार्यकर्ते व जनतेसमोर मांडले होते, प्रसार माध्यमांनी त्याचा अर्थ समजून न घेता हा विषय चुकीच्या पद्धतीने दाखवला, असं म्हणतं सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील […]
पुणे : ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या नावाची राज्य सरकारकडून पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली. यासोबतच शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली. बालगंधर्व रंगमंदिरात अशोक […]