Case Filed Against Kalicharan Maharaj in Baramati : आपल्या वक्तव्यांनी वादाच्या भोवऱ्यात सापडणारे कालिचरण महाराज यांच्या अडचणीत भर पडणारी एक बातमी समोर आली आहे. बारामतीमध्ये आयोजित ‘हिंदू गर्जना’ मोर्चात त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. हेच वक्तव्य त्यांना भोवले आहे. कारण याप्रकरणी कालिचरण महाराज ऊर्फ अभिजित धनंजय सराग (रा. अकोला) व आयोजक विकास महादेव देवकाते (रा. […]
A Golden Opportunity For New Entrepreneurs : यशवंतराव चव्हाण सेंटर आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील नवउद्योजकांच्या व्यवसायांना नवी दिशा देण्यासाठी खास उपक्रमाचे आयोजन केले आहे. नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व आधीपासूनच व्यवसायात असणाऱ्या युवक युवतींसाठी ही एक अनोखी सुवर्णसंधी असून जास्तीत जास्त उद्योजकांनी तिचा लाभ घ्यावा, असे आवाहन चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष […]
Sanjay Raut On Rahul kul : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)हे भीमा पाटस साखर कारखान्याच्या (Bhima Patas Sugar Factory)संदर्भात आक्रमक झाले आहेत. भाजपचे (BJP) आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात गैरव्यवहार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यांनी कारखान्यात 500 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. त्याचवेळी […]
राज्यात सत्तेत असलेलं भाजप सरकार महाराष्ट्राची माती करायला निघाल्याचे टीकास्त्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत आज पुण्यातील पाटस इथं शेतकरी कृती समितीच्या कार्यक्रमाला आले होते. यावेळी ते बोलत होते. Nirmala Sitaraman : महागाईचे मुख्य कारण, यामुळे वाढत आहेत खाद्यपदार्थांच्या किमती राऊत म्हणाले, सध्या राज्यात घाणेरडे भ्रष्टाचार सुरु आहेत. भाजप आणि […]
Sanjay Raut On Rahul Kul : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्या भीमा पाटस सारखान्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. त्यांनतर आज संध्याकाळी संजय राऊत यांची वरवंड येथे सभा होणार आहे, पण यावेळी कारखान्याच्या परिसरात जाणाऱ्या संजय राऊत यांचा ताफा अडवण्यात आला आहे. प्रकरण काय ? ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपआमदार […]
Pune Water Supply News : पुणेकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आज पार पडलेल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये पाणी कपातीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ग्रामीण भागाला शेतीसाठी आवर्तन सोडलं जाणार आहे. याशिवाय पाणी कपातीबाबतचा […]