पुणे : गेल्या काही दिवसांपासून कसबा – चिंचवड निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. यातच निवडणुका बिनविरोधासाठी भाजपकडून आवाहन करण्यात आली मात्र इतर पक्ष निवडणुकांवर ठाम आहे. यातच आता या निवडणुकांसाठी खुद्द देशाचे गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) हे देखील आता मैदानात उतरले आहे. यामुळे या निवडणुका चांगल्याच गाजणार असे दिसते आहे. येत्या 18 आणि […]
विष्णू सानप पुणे : कसबा पोटनिवडणुकीत पक्षाने उमेदवारी न दिल्याने काँग्रेसकडून बंडखोरी केलेल्या बाळासाहेब दाभेकर यांनी आज (ता.9 फेब्रुवारी) काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी त्यांना फोन केल्यानंतर आपण उमेदवारी मागे घेतल्याचे जाहीर करत उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे कसब्यातील महाविकास आघाडीचे अर्थात धंगेकरांचे टेन्शन कमी झाले आहे. दरम्यान, चिंचवडमध्ये शिवसेनेचे (ठाकरे) […]
पुणे : कसबा मतदारसंघातील (kasba bypoll) काँग्रेस (Congress) पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या फोनची जोरदार चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी त्यांची केलेली मनधरणी आणि त्यानंतर खुद्द राहुल गांधी यांनी त्यांना फोन करत पक्षासाठी त्याग करण्याचे केलेले आवाहन अन् त्यानंतर दाभेरकर यांनी […]
पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या (Kasba Chinchwad Elctions) दिवंगत आमदारांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर करणाऱ्या शिंदे- फडणवीस सरकारची (Shinde Fadnavis Govt) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी स्पष्ट शब्दात कानउघडणी केली. ‘तुमची मते कमी होतील, म्हणून लगेच त्याठिकाणी निवडणुका घेतल्या, मग मागील एक वर्षापासून शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. या प्रशासनाने […]
Chinchwad Election : कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने महाविकास आघाडीतील बंड तुर्तास शांत झाले. त्यानंतर आता चिंचवडमध्येही (Pimpari Chinchwad Election) निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चा सुरू आहेत. या मुद्द्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केले आहे. कसब्यात बाळासाहेब धाबेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे […]
पुणे : संविधान कलम १७२ नुसार कोणत्याही विधानसभेचा कार्यकाळ हा पाच वर्षांसाठी असतो. गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालय येत्या १४, १५ आणि १६ फेब्रुवारी अशी सलग तीन दिवस सुनावणी घेणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची अंतिम सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र […]