चौथ्या दिवशी ९ गडी गमावून ३३३ धावांची आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ५व्या दिवशी आपल्या धावसंख्येत आणखी ६ धावांची भर घातली
याआधी १९३७ मध्ये या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण ३,५०,५३४ प्रेक्षक पाच दिवसांत आले होते.
जर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी हरला, तर तो WTC गुणतालिकेत पूर्वीप्रमाणे तिसऱ्या स्थानावर राहील, परंतु त्याची
चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 228 धावा झाल्या होत्या. नाथन ल्योन आणि स्कॉट बोलँड या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा घाम काढला.
नितीशचे वडील मुत्याला रेड्डी भारतीय क्रिकेटचे धुरंधर फलंदाज सुनील गावसकर यांच्या पायांना स्पर्श करताना दिसत आहेत.
मेलबर्न कसोटी सामन्यात नीतीश कुमार रेड्डीने शतक करताच त्याच्या वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.