- Home »
- Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly Election
चव्हाणांचे वय झालयं त्यांना आता निवृत्त करा; डॉ. अतुलबाबा भोसलेंसाठी गोव्याचे CM मैदानात
अटल बिहारी वाजपेयी आणि त्यानंतर 2014 ची 24 यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात देशाच्या खऱ्या अर्थाने विकास झाला.
Video : सांगता सभेत पवारांवर जोरदार पलटवार करणार; वळसे पाटलांनीही दंड थोपटले
मंचरमध्ये विरोधी पक्षातील उमेदवार असणाऱ्या निकमांसाठी जाहीर सभा पार पडली. यात बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या.
जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही; भीमाशंकर कारखान्याच्या अध्यक्षांनी निकमांना सुनावलं
गेली ३५ वर्षे वळसे पाटील आपले नेतृत्व करत आहेत. एवढा मोठा निष्कलंक,चारित्र्यवान, नेता लाभला हे आपले भाग्यच आहे.
वळसे पाटलांची ताकद दुपटीने वाढली; मोठ्या उद्योजकाने उचलला विजयाचा ‘विडा’
अल्पावधीत येवले यांनी तरुणांची फळी उभी केल्याने वळसे पाटील यांची बाजू भक्कम होणार आहे.
आंबेगावचे नंदनवन करण्यात वळसे पाटलांचा सिंहाचा वाटा; कुटुबियांना विजयाचा पूर्ण विश्वास
आंबेगाव तालुका विविध विकासकामांमुळे राज्यात ओळखला जात आहे. हे तालुक्याला वैभवाचे दिवस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे अहोरात्र कष्ट आणि दूरदृष्टी यामुळे आले आहेत
Video : ‘त्या’ व्यक्तीचं नाव, पत्ता मला पाठवा काम झालचं समजा; मोदींचं अकोल्यात मोठं आश्वासन
मला महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याचं सुख मिळालं असून, 2014 ते 2024 या काळात जनतेने भाजपाला भरभरून आशिर्वाद दिले आहेत.
…म्हणून वळसे पाटलांनी पवारांची साथ सोडली; आढळरावांनी सांगितली ‘अंदर की बात’
गेल्या ३५ वर्षात दिलीप वळसे पाटलांनी आंबेगाव तालुक्याचा परिपूर्ण विकास केला आहे.
विकासकामांबद्दल समाधान, नागरिकांचा निर्णय ठरलेला, संग्राम जगतापांना कॉन्फिडन्स
Sangram Jagtap : अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे (Mahayuti) उमेदवार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांची नगर विकास यात्रा चारमध्ये
”स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी देवदत्त निकम रोहित पवारांच्या ताटाखालचे मांजर बनलेत”
डिंभे धरणाच्या बोगद्याचा विषय महत्त्वाचा बनल्याने आता मविआचे उमेदवार निकम आणि त्यांचे समर्थक सन २०१८ चे बोगद्याच्या संमतीचे पत्र दाखवत आहेत.
Video : राज्यात चमत्कार घडवून दाखवतो फक्त माझ्या…; प्रचारसभेत राज ठाकरेंनी भरभरून सांगितलं!
पर्यटनावर इतका रोजगार तयार होईल की तुम्हाला तुमचं गाव, जिल्हा सोडून जायची वेळच येणार नाही.
