- Home »
- Mahayuti Alliance
Mahayuti Alliance
लाडकी बहिण योजनेमुळे महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर; अजित यशवंतराव यांच्या ट्वीटमुळे खळबळ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनवरून महायुतीतील मतभेद समोर यायला लागले आहेत. कोकणात यावरून अजित यशवंतराव यांनी टाका केली आहे.
मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत दोन मोठे बदल; शिंदेंची महत्त्वाची घोषणा, Video
राज्य सरकारने नुकत्याचा जाहीर केलेल्या लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली असून, मुख्यमंत्री एकना शिंदेंनी याबाबत विधानसभेत मोठी घोषणा केली आहे.
Video : आजकाल तो रोहित पवार…; एकेरी उल्लेख करत शिरसाटांनी सोडला टीकेचा बाण
लोकसभेनंतर अजित पवारांचे अनेक नेते शरद पवारांकडे येण्यासाठी इच्छूक असून, ते केवळ निधी वाटपासाठी हे सर्व थांबले असल्याचे विधान आमदार रोहित पवार यांनी केले होते.
Video : लंकेंचं सुजय विखेंना जोरदार प्रत्युत्तर; दिल्लीत जाताच फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मविआचे उमेदवार निलेस लंके आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या इंग्रजी भाषेवरू चांगलीच जुंपल्याचे चित्र पाहण्यास मिळाले होते.
Video : भाजपची साथ सोडा अन् आमच्यासोबत या!; ‘वंचित’ ची अजितदादांना खुली ऑफर
अजित पवार आणि महायुतीबाबत अकोल्यात एका वृत्तवाहिनीशी बोलताना मिटकरी म्हणाले होते की, महायुतीत अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे.
मोठी बातमी : अजितदादांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जावं; विश्वासू साथीदारानं दिलेल्या सल्ल्यानं खळबळ
मिटकरी यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून महायुती फटण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
50:25:25 दिल्ली दरबारी जाण्यापूर्वी फडणवीसांनी फिक्स केला विस्ताराचा फॉर्मुला?
मला जबाबदारीतून मुक्त करण्याची फडणवीसांची मागणी पुन्हा एकदा दिल्ली दरबारी अमान्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रात भूकंपाचे संकेत?; फडणवीसांवर दिल्लीत खलबतं; तीन मंत्रीही रामराम करणार?
लोकसभेत महायुतीला बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्ष संघटनेच्या कामासाठी जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे.
महायुतीतून अजितदादांचं ‘घड्याळ’ वगळलं तरीही मजबुती कायम; वाचा कशी आहे ‘आकडेमोड’!
लोकसभा निवडणुकीत राज्यात 45 पारचा नारा देणाऱ्या महायुतीला अवघ्या 17 जागा जिंकता आल्या. यातही 28 जागा लढवणाऱ्या भाजपला फक्त नऊच जागा जिंकता आल्या.
आपल्यावर आभाळ कोसळलेलं नाही; पराभवाच्या मंथन बैठकीत फडणवीसांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला राज्यात विशेष करिष्मा दाखवता आला नाही.
