सन 1993 ते 2020 पर्यंत दिल्लीत विधानसभच्या एकूण सात निवडणुका झाल्या. या 27 वर्षांच्या राजकारणात दिल्लीत एकूण सहा मुख्यमंत्री राहिले.
योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीच्या लाल मिरची पावडर माघारी घेण्याचे आदेश एफएसएसएआयने दिले आहेत.
काँग्रेस आणि भाजपच नाही तर अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री अतिशी, मनीष सिसोदिया यांनाही ही निवडणूक सोपी राहिलेली नाही.
नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जेडीयूने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वातील सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.
जम्मू काश्मीरमधील राजौरीतील बंधाल गावात 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. मयत सर्व वेगवेगळ्या परिवारातील आहेत.
भारतीय संविधानाच्या निर्मितीत ब्राह्मणांचंही महत्वाचं योगदान आहे असं वक्तव्य कृष्ण एस. दिक्षित यांनी केलं आहे.
कुंभातील सर्व महत्वाचे स्नान करणाऱ्या कल्पवासींमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित होते आणि शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते असा दावा करण्यात आला आहे.
छत्तीसगडमधील गरियाबंद येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांत झालेल्या चकमकीत 19 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
देशांतर्गत साखरेच्या किंमती स्थिर करणे आणि साखर उद्योगाला पाठबळ देण्याच्या उद्देशाने सरकारने साखऱ निर्यातीचा निर्णय घेतला आहे.
जर एखादा पुरुष दुसऱ्या एखाद्या पुरुषाप्रती आकर्षित होत असेल तर यात लपवण्यासारखं काहीच नाही. अशा लोकांनी त्यांच्य मनातील विचार पालकांना सांगितलेच पाहिजेत.