- Home »
- NCP
NCP
भुजबळांच्या बंडखोरीची वाट कोणत्या दिशेने; राऊतांनी मार्ग सांगत घेतले अजितदादा, तटकरे अन् पटेलांचं नाव
नाराजीतूनच भुजबळ राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून ठाकरेंची मशाल हाती घेणार असल्याच्या चर्चांना पेव फुटलं आहे.
“..तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल”; अजित पवार गटाच्या आमदाराचा भाजपला इशारा
जर अजितदादांना टार्गेट केलं गेलं तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
विधानसभेसाठी नगरमध्ये तटकरेंकडून झाडाझडती; नाराजी व्यक्त करत, जिल्हाध्यक्षांना थेट इशारा!
Sunil Tatkare विधानसभेसाठी अजित पवार गटाकडून नगरमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. तेव्हा सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून संबोधित केले.
लोकसभेचा गुलाल हुकला पण विधानसभेचा गुलाल आपलाच; जगतापांनी फुंकले रणशिंग
आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी नाव न घेता विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. एखादा व्यक्ती निवडणुकीत जिंकल्यानंतर आपण स्वतःच्या हिंमतीवर जिंकलो असे सांगतो पण पराभवानंतर दुसऱ्यांची नावं सांगतो.
तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार; कुणाला मिळणार संधी?
Maharashtra Cabinet Expansion: राज्यात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपसह (BJP) महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे
राष्ट्रवादीपाठोपाठ पुणे शहरातील सहा जागांवर ठाकरे गटाचीही नजर… महाविकास आघाडीत कुस्ती सुरु
पुण्यातील आठही जागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच
विधानसभेपूर्वी नगर शहरात राष्ट्रवादी अॅक्टिव्ह; विजेच्या समस्येवरून महावितरणला घेराव
Ahmednagar विधानसभेपुर्वी सर्वच पक्ष कामाला लागले असताना आता अहमदनगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील सक्रिय झाली आहे.
महायुतीतून अजितदादांचं ‘घड्याळ’ वगळलं तरीही मजबुती कायम; वाचा कशी आहे ‘आकडेमोड’!
लोकसभा निवडणुकीत राज्यात 45 पारचा नारा देणाऱ्या महायुतीला अवघ्या 17 जागा जिंकता आल्या. यातही 28 जागा लढवणाऱ्या भाजपला फक्त नऊच जागा जिंकता आल्या.
आरएसएसच्या ‘त्या’ लेखावर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मला त्याबद्दल…
मला याबद्दल काहीच बोलायचं नाही. निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांची लोकं मतं व्यक्त करत आहेत.
मला खासदार व्हायचंय हे नक्की पण, माझ्यावर अन्याय झाला का? हे अजितदादाच सांगतील
लोकसभा लढवण्याचे आदेश मला दिल्लीतून देण्यात आले होते. त्यानंतर मी त्यासाठी जोरदार तयारी करण्यासही सुरूवात केली होती.
