- Home »
- NCP
NCP
‘विश्रांती घ्या म्हणणाऱ्यांनाच पवार साहेबांनी विश्रांती दिली…’, रोहित पवारांचा अजितदादांवर निशाणा
लोकसभा हा फक्त ट्रेलर होता. येणारी विधानसभा पिक्चर असेल. त्यावेळी भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष हद्दपार होतील - रोहित पवार
NDA सरकार 5 वर्ष टिकेल, मंत्रिपदावरून मतभेद नाहीत, येत्या जुलैपर्यंत… ; अजितदादा स्पष्टच बोलले
पक्षात किंवा महायुतीत मंत्रिपदावरून कोणतेही मतभेद नाहीत. कारण नसतांना माध्यमे काहीवेळा अशा अफवा पसरतात. - अजित पवार
विधानसभेला शिंदें इतक्याच जागा आम्हाला हव्यात; भुजबळांनी जागा वाटपाचा सूर आवळला अन् भितीही सांगितली !
छगन भुजबळ : महायुतीमध्ये भाजप मोठा पक्ष आहे हे मान्य आहेत. ते बिग ब्रदर आहेत. पण आमचेही चाळीस आमदार आहेत. शिंदें एेवढ्या जागा आम्हा हव्यात.
‘…त्याबद्दल शरद पवारांविषयी मी कृतज्ञ’; वर्धापन दिनाच्या भाषणात अजितदादा भावूक
अजित पवार गटाचा वर्धापन दिन साजरा होत आहे. या मेळाव्यात बोलतांना अजित पवारांनी शरद पवारांविषयी (Sharad Pawar) कृतज्ञता व्यक्त केली.
ही पण मते गेली आणि ती पण ; प्रचार सभांना न बोलविण्याचे शल्य भुजबळांनी जाहीरपणे बोलून दाखविले
छगन भुजबळः मुस्लिम, दलित समजाबरोबर आदिवासी समाज हे आपल्याला सोडून गेले आहेत. आजार ओळखून औषध दिले तर यश आपले आहे.
पराभवची जबाबदारी सर्वांचीच, दिल्लीत कोणतीही लाचारी पत्करली नाही…; तटकरे स्पष्टच बोलले
आम्ही दिल्लीत कोणतीच लाचारी पत्करली नाही, आणि पत्करण्याचा प्रश्नच येत नाही, असं अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे म्हणाले.
अजितदादांसाठी तटकरे पवारांना भिडले; भर कार्यक्रमात विचारला थेट प्रश्न
20 वर्षापूर्वी राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदाची संधी घेतली असती त पक्षाल वळून पाहण्याची गरज पडली नसती, असं विधान सुनील तटकरेंनी (केलं.
‘सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा अन्…’; पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा ठराव
सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, अशी मागणी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
…आता पुढची तयारी; अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनीच सांगितली रणनिती
राष्ट्रवादी काँग्रेसचा २५वा वर्धापनदिनाच्या अजित पवारांनी शुभेच्छा दिल्या. तसंच, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचं चितन करणार असंही म्हणाले.
मोदींच्या मंत्रिमंडळातून अजित पवार गटाला डच्चू, काय म्हणाले प्रफुल पटेल?
भाजपकडून माझ्या नावासाठी निरोप मिळाला होता, मी पूर्वी भारत सरकारमध्ये मंत्री होतो. त्यामुळे स्वतंत्र प्रभार पदभार घेणं मला योग्य वाटत नव्हतं
