- Home »
- Pankaja Munde
Pankaja Munde
मी केज अन् आष्टी मतदारसंघात…पंकजा मुंडे सुरेश धस यांना आव्हान देणार? मतदारसंघाबाबत मोठ वक्तव्य
मला हरवण्यासाठी बीड मधील मोठे नेते प्रयत्न करत होते. भाजपचे बंडखोर उमेदवार भीमराव धोंडे यांचा प्रचारही पंकजा मुंडे यांनी केला होता.
प्रमोद महाजन यांच्या हत्येवरून आताच कुटुंबात वाद का उफाळला ?
Prakash Mahajan: . प्रमोद महाजन यांची हत्या केवळ ऐशआरामाचे जीवन जगण्यासाठी आणि पैशासाठी झाली आहे. प्रवीण महाजन त्यांना ब्लॅकमेल करत होते.
हे फक्त जमिनी लाटण्यासाठी एकत्र आलेत; सारंगी महाजन यांचा पंकजा मुंडे अन् धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
आज गोपीनाथ मुंडे असते तर बीड मधील कोणतेच प्रकरण झाले नसते. वाल्मिक कराडला वर येऊ दिले नसते तसेच या दोघांना देखील वर आणले नसते
गोपीनाथ मुंडे यांचा सामाजिक असो किंवा राजकीय असो फक्त…, प्रकाश महाजन यांचं मोठ विधान
या विधानानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. आता यावर मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री पंकजा मुंडेंवर टीकेची झोड; वैद्यनाथ साखर कारखाना बेकायदेशीर विकल्याचा आरोप
सध्या पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विकला अशी तक्रा दिली आहे.
विराट गर्दी ! भक्तीगड येथील दसरा मेळाव्यातील खास क्षण
pankaja munde: विजया दशमीनिमित्त राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या भगवान भक्तीगड (सावरगाव घाट) येथे दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
पुढे निवडणुका नाही, असं त्यांना वाटतंय; पंकजाताईंच्या मेळाव्याला दांडी मारणाऱ्यांना धनंजय मुंडेंनी सुनावले !
Dhananjay Munde: मागच्या दसरा मेळाव्यातील अनेक जण आज दिसत नाहीत. पुढे निवडणुका नाही असं त्यांना वाटतंय. पण एक लक्षात ठेवा.
Video : मागच्या वर्षीपासून दसरा मेळाव्याला हलकं वागणारे लोक…, गोंधळ घालणाऱ्यांवर पंकजा मुंडे संतापल्या
आज माझ्यासाठी, माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपीनाथ मुंडेंचा वारसा जगण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाचं हृदयातून स्वागत करते.
पेरलं कुणी, मशागत कुणाची अन् बजरंगबाप्पा आले कापणीला; बीड-अहिल्यानगर रेल्वेवरून पंकजांचा टोला
Beed Ahilyanagar Railway चे उद्धाटन पार पडले. यावेळी पंकजा मुंडे यांनी बीड-अहिल्यानगर रेल्वेवरून बजरंग सोनवणे यांना टोला लगावला आहे.
व्हेरिफिकेशन केल्याशिवाय प्रमाणपत्र देणार नाही; विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं.
व्हेरिफिकेशन केल्याशिवाय प्रमाणपत्र दिले जाणार नाही. कुणालाही खोटे प्रमाणपत्र देणार नाही.