- Home »
- Politics News
Politics News
कुस्तीच्या मैदानात राजकीय डाव! रोहित पवारांची स्पर्धा बेकायदेशीर? ‘त्या’ पत्राचा इशारा काय?
आमदार रोहित पवार यांनी घेतलेली कुस्ती स्पर्धा होणारच नाही अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली आहे.
मनोज जरांगेंनी केलं सरकारचं कौतुक; जरांगेंची मोठी मागणी मंजूर, म्हणाले, सरकारने आता…
शिंदे समितीला मुदतवाढ दिली ही चांगली गोष्ट आहे आता समितीली व्यवस्थित काम करता यावं यासाठी मनुष्यबळही उपलब्ध करून द्या.
“माझ्या पराभवाला विनायक राऊत कारणीभूत, त्यांच्यामुळेच पक्ष सोडतोय”, साळवींनी सगळंच सांगितलं..
विधानसभा निवडणुकीतील पराभव माझ्या जिव्हारी लागला. या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्याविरुद्ध काम केलं.
शिंदेंच किंगमेकर! सामंत बंधू अन् साळवीत घडवला समेट; पडद्यामागची स्टोरी काय?
शिंदेंनी पुढाकार घेत राजन साळवी आणि सामंत बंधुंतील वाद संपुष्टात आणला आहे. सामंत बंधू आणि राजन साळवी यांनी एकाच कारमधून प्रवासही केला.
लाडकी बहीण योजना बंद होणार? ‘त्या’ चर्चांना CM फडणवीसांचा फुलस्टॉप!
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर; काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याचं नाव फायनल?
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाना पटोले यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती मिळाली आहे
“EVM पडताळणी नकोच”, गडाखांनीही घेतली माघार; जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज
Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले तर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाला समोरे जावे लागले. त्यानंतर पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम तपासणी व व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली होती. नगर जिल्ह्यातून देखील अनेक उमेदवारांनी ही मागणी केली होती. मात्र आता अनेक उमेदवारांनी यामधून माघार घेतली आहे. माजी आमदार शंकरराव गडाख यांनी देखील ईव्हीएम पडताळणीचा […]
“नगरच्या पाणीयोजनांत गैरव्यवहार”, प्रशासनाला चॅलेंज देणारे लंके लोकसभेत बरसले
जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणी योजनांवर ३ हजार २०० कोटी रूपये खर्च केले जात आहेत. या योजना अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहेत.
“गद्दारांचा सन्मान हा मराठी अस्मितेला धक्का, दिल्लीतील संमेलन दलालांचे”; पवारांची गुगली राऊतांना झोंबली
शरद पवारांनी एकनाथ शिंदेसारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा आहे.
“जितेंद्र आव्हाडांना रॉकेल टाकण्याचा धंदा येतो का?” धसांचा आव्हाडांवर हल्लाबोल
जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्र शांत राहिलेला नको का? असा सवाल भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
