जर २००४ मध्ये छगन भुजबळ यांच्याकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती.
आता कोणत्याच प्रकारचा हलगर्जीपणा माझ्याकडून होणार नाही. बारीक सारीक गोष्टींकडेही दुर्लक्ष करणार नाही.
'आजपर्यंत मी आणि काकडे साहेब कुणाच्याही रुपयाला लाजिणदार नाही आणि कुणाला पाठिंबाही दिलेला नाही.'
झारखंड निवडणुकीच यावेळचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा महिला मतदारांची संख्या जास्त असणाऱ्या मतदारसंघांची संख्या वाढली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटीत महत्वाची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी दिशा स्पष्ट केली.
तुम्ही दीपक चव्हाण यांच्या प्रचाराला जा, मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता असा इशार अजितदादांनी रामराजे निंबाळरांना दिला.
.'तू तू , मैं मैं 'ची लढाई करणार नाही पण 'करारा' जबाब देऊ असे सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितले.
माजी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे यांचे पती सागर मुंडे यांच्यासह आठ माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं आहे.
पालघर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमित घोडा मागील २४ तासांपासून नॉट रिचेबल झाल्याची माहिती मिळाली आहे.
अनीस अहमद यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये येतील.