Maharashtra Politics : मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र येण्याने काँग्रेसच्या (Maharashtra Politics) अडचणी वाढल्या आहेत. एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रश्न आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे (INDIA Alliance) भवितव्य. आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बिहारच्या निवडणुका. राज ठाकरे यांचे (Raj Thackeray) आक्रमक हिंदुत्व आणि हिंदी भाषा विरोधी धोरण (Hindi Language Row) पाहता त्यांना राज्य […]
निशिकांत दुबेंनी एक्सवर वायझेड करणं बंद करावं. नाहीतर आम्हाला हातातल्या बाबूंचा वापर करावा लागले. आम्ही आपटा-आपटी नाही तर, फोडाफोडी करतो.
Uddhav Thackeray On Uddhav Thackeray : राज्यात सध्या भाषा वादावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. या प्रकरणात मनसे आणि ठाकरे
Nishikant Dubey यांनी राज्यात स्थानिक आणि हिंदी भाषिक समुदायांमध्ये वादाला तोंड फुटले आहे. त्यावर महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांविषयी गरळ ओकली
Nishikant Dubey Criticize Raj Thackeray And Udhhav Thackeray : मीरारोड येथे मराठी (Marathi) न बोलणाऱ्या परप्रांतीय दुकानदारावर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. यामुळे राज्यभरात बहुतेक स्थानिक आणि हिंदी भाषिक समुदायांमध्ये वादाला तोंड फुटले होते. मनसेच्या (Raj Thackeray) आक्रमक भूमिकेनंतर हिंदीभाषकांनी ‘आम्ही मराठी बोलणार नाही’ असे ठसठशीत वक्तव्य केलं. अनेकांनी आम्हाला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, असे […]
Sanjay Nirupam: एमव्हीए ते टीव्हीए... काँग्रेसला वगळून एक नवीन राजकीय आघाडी तयार झाली आहे. ती त्यांच्या विकासासाठी.
महापालिका सत्तेसाठीच मनसेची दाढी कुरवाळण्याचं काम सुरु असल्याची टीका भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केलीयं.
Bandu Jadhav on Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion : अखेर मुंबईमध्ये झालेल्या विजयी मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आले होते. यावर ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव यांनी (Bandu Jadhav) लेट्सअप मराठीसोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलंय की, सरकारने सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी […]
राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा ठाकरेंची जीव जीव महापालिकेत अडकलेला आहे. त्यांनी आजवर मुंबई आणि मराठी माणसांना टोपी घालण्याचेच काम केले.
हिंदी लादण्याचा विरोध करण्यासाठी द्रविड मुन्नेत्र कळघम आणि तमिळनाडूच्या लोकांनी पिढ्यानपिढ्या चालवलेला भाषा हक्कांचा