- Home »
- Tanaji Sawant
Tanaji Sawant
स्वतःच्या पक्षाविषयी बोलावं, भाजप-शिवसेनेने वकिलपत्र नाही दिले, तानाजी सावंतांचा शरद पवारांवर निशाणा
Tanaji Sawant On Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी लोक माझा सांगातीतून केलेल्या गौप्यस्फोटाविषयी बोलताना पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पवारसाहेबांनी स्वतःच्या पक्षाविषयी मत व्यक्त करावे. भाजप-शिवसेनेने वकिलपत्र दिले नाही आम्ही सक्षम आहोत, असे म्हणत तानाजी सावंतांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा दाखला दिला. सावंत जिल्हाधिकारी कार्यालयातील खरीप आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी […]
Tanaji Sawant : आरोग्य मंत्र्यांचा मोठा दावा; सध्याची कोरोनाची लाट 15 मे पर्यंत ओसरणार
Corona wave will be over by next 15th : कोरोनाने (Corona) दोन वर्षांपूर्वी जगभरात कहर केला होता. यातच या व्हायरसने चीन पाठोपाठ भारतात धुमाकूळ घातला होता. कोरोना रुग्णसंख्या भारतात मोठ्या प्रमाणावर फैलावत होती. यातच देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले होते. दरम्यान, कोरोनाचा धोका तसा राहिलेला नाही. ही लाट डिक्लाइनिंग स्वरूपाला जात आहे. लाट […]
कोरोना वेगाने पसरतोय; राज्यात नवीन कोविड प्रकरणांमध्ये 186% वाढ, 24 तासांत 4 मृत्यू
मुंबई : गेल्या काही महिन्यांत कोरोना (corona) रुग्णसंख्येत मोठी घट झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने आपलं डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होण्याचं नाव घेत नाही. महाराष्ट्रात तर आता कोरोनानं थैमान घालायल सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात आज 711 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे, जी एका […]
Rajan Patil यांनी यंदाही आपला गड राखला; मोहोळ बाजार समिती बिनविरोध
राज्यभरात बाजार समिती निवडणुकीच्या चर्चा होत असताना मोहोळ बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यात माजी आमदार राजन पाटील यांना यश आले आहे. त्यामुळे तब्बल ७५ वर्ष एकहाती वरचष्मा असलेल्या मोहोळ (Mohol) बाजार समितीवर राजन पाटील (Rajan Patil) यांनी आपला दबदबा दाखवून दिला आहे. मोहोळ बाजार समितीची स्थापना १९५४ साली झाली तेव्हापासून आजवर राजन पाटील यांच्या परिवाराचेच […]
जागावाटपात मोदी-शाहचां निर्णय अंतिम! शिंदे गटाकडून नरमाईची भूमिका?
राज्यात निवडणुकांना अजून बराच काळ शिल्लक असतानाच गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाटपावरून संघर्ष दिसत होता. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत केवळ ४८ जागा देणार असल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर भाजप आणि शिवसेना नेते आमने सामने आले. पण […]
राऊत, फाऊत, दाऊद म्हणत Devendra Fadanvis यांची ठाकरे, राऊतांवर तुफान हल्ला
Devendra Fadanvis-Mumbai : आलीकडच्या काळात बाजारबुणगे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलतात. त्या बाजारबुणग्यांना सांगतो. सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका. सूर्यावर थुंकता येत नाही. त्यामुळे हे कोणी राऊत, फाऊत, दाऊदने पंतप्रधान मोदी यांच्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये. ती थुंकी तुमच्याच तोंडावर पडेल. अशा थुंकीचे तोंड पाहायची कोणाचीही इच्छा नाही, अशा शब्दांत तुफान हल्ला उद्धव ठाकरे आणि […]
TANAJI SAWANT : आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढण्यास सक्षम; खबरदारी म्हणून मास्क वापरावे
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोना(Corona) रुग्णसंख्येत राष्ट्रीय पातळीवर मोठ्या संख्येने वाढ झाली. जगभर कोरोनानं पुन्हा आपलं डोकं वर काढायला सुरूवात केला आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली असून आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून वेळोवेळी नागरिकांना सर्तक राहण्याच्या सुचना दिल्या जात आहेत. दरम्यान, साताऱ्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क सक्तीचा […]
वैद्यकीय महाविद्यालयाबाबत नितीन गडकरी आणि सरकारमध्ये नेमका वाद काय?
Nitin Gadkari : मुंबईतील 100 वर्षे जुन्या कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन (CPS) यावरून नितीन गडकरी आणि सरकारमधील वाद आता चव्हाटयावर आला आहे. राज्य सरकारने वैद्यकीय महाविद्यालयावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. या महाविद्यालयात पदव्युत्तर आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवले जातात. राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ही संस्था दरवर्षी एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना […]
एप्रिलमध्ये राज्यात होणार मेगा शिक्षकभरती; भरली जाणार हजारो पदे
राज्यामध्ये 30 हजार रिक्त शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. एप्रिलमध्ये ही प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आहे. 12 जूनपुर्वी ही पदे भरली जाणार आहेत. राज्यामध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अत्यल्प कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर अडचण होते. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत 32 हजार शिक्षक कमी […]
मुंबईत पाणीकपात, जलबोगद्याच्या दुरुस्तीवर, जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं
ठाणे : संपूर्ण मुंबईत ३१ मार्चपासून महिनाभर १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा (Water supply) करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कुपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत असल्याने दुरुस्तीकामासाठी हा निर्णय घेण्यात आला. मुंबई पालिकेच्या (Municipal Corporation) वतीने ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठय़ातही कपात करण्यात आली आहे. जलबोगदा पाणीगळती दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार […]
