- Home »
- Vidhansabha Election
Vidhansabha Election
उद्धव ठाकरेंचा रिमोट कंट्रोल कॉंग्रेसच्या हातात, PM मोदींंनी शेवटच्या सभेत घेरलं…
हाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मात्र तोडण्याची भाषा करत आहे. कॉंग्रेसचे राजपूत्र देशात विध्वंसाची भाषा करतात
पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी मोनिका राजळेंना विधानसभेत पाठवा, नरेंद्र पाटलांचे आवाहन
पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी मोनिका राजळे (Monika Rajale) यांना पुन्हा विधानसभेत पाठवा, असे आवाहन नरेंद्र पाटील यांनी केलं.
मी 4,158 कोटींचा विकासनिधी आणला, तुम्ही निदान शब्द तरी द्या; सुनील शेळकेंचा हल्लाबोल
मी 4, 158 कोटी रुपयांचा विकास निधी आणून दाखवला, तुम्ही निदान 8 हजार कोटी रुपयांचा निधी आणण्याचा शब्द तरी मावळच्या जनेतला द्या
माझी बॅग ऑटो चेंकिंग मोडवर टाकली, आता मोदींचीही बॅग तपासा…; उद्धव ठाकरे कडाडले
निवडणूक आयोगाने आपली बॅग ऑटो चेकिंग मोडवर टाकली, माझी बॅग तपासली, मला त्याबद्दल काहीही म्हणायचे नाही. मात्र, सर्वांना समान न्याय हवा,
दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठाचा निर्णय घेता आल्याचा आनंद; चंद्रकांत पाटलांचा पुनरुच्चार
महायुती सरकार दिव्यांगांच्या पाठिशी खंबीर उभी असून शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे,
संग्राम जगतापांची ताकद वाढली, तब्बल 53 व्यापारी संघटनांनी दिला पाठिंबा
अहिल्यानगरमधील तब्बल ५३ व्यापारी संघटनांनी माल पाठींबा दिल्याबद्दल मी सर्वंच्या ऋणात राहील, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
ब्लु लाईन आणि प्राधिकरणातील लाखो अनधिकृत घरांचा प्रश्न सोडवणार; चिंचवडकरांना कलाटेंचा शब्द
मला संधी मिळाली तर ब्लु लाईनमधील घरे, प्राधिकरणाकडून महापालिकेत हस्तातंरीत झालेल्या तसेच अनधिकृत बांधकामांचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार.
महाराष्ट्राचा पुढचा सीएम कोण? उद्धव ठाकरेंनी घेतलं जयंत पाटील अन् आव्हाडांचं नावं…
माझ्या मनात मुख्यमंत्री व्हायचं असं अजिबात नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाबाबत पवारांच्या 2 नेत्यांची नाव घेतली.
डॉ. अतुलबाबा भोसलेंची ताकद वाढली, जिल्हा कुस्तीगीर संघाने दिला जाहीर पाठिंबा
जिल्हा कुस्तीगीर संघाने कराड दक्षिण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांना जाहीर पाठींबा दिला.
खराडी-शिवणे रस्ता तातडीने पूर्ण करणार, बापूसाहेब पठारेंचा मतदारांना शब्द…
खराडी-शिवणे रस्ता तातडीने पूर्ण करून पुणे-नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन बापूसाहेब पठारे दिले आहे.
