- Home »
- West Bengal
West Bengal
चीनला पाठवले जात असलेले 1680 किलो मानवी केस जप्त; नेपाळ बॉर्डवर मोठी कारवाई
मानवी केस तस्करीच्या माध्यमातून चीनला नेले जात असताना पकडण्यात आले. डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने ही कारवाई केली आहे.
मोठी बातमी! राज्यसभेच्या 6 जागांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान, ‘या’ दिवशी मतमोजणी
Rajya Sabha By-Election : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीनंतर आता निवडणूक आयोगाने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. निवडणूक
‘तुम्ही आमचे एक फळ तोडले, तर आम्ही चार फळे तोडू…’; बंगालमध्ये मिथुन चक्रवर्तींचे ममता बॅनर्जींना खुले आव्हान
Mithun Chakraborty Challange To TMC Mamata Banerjee : भाजप (bjp) नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आज ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee) एक कोटी सदस्य बनवण्याचं आव्हान दिलंय. मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, एक नेता म्हणाला की आम्ही 70 टक्के मुस्लिम आणि 30 टक्के हिंदू आहोत. आम्ही त्यांना कापून भागीरथीमध्ये टाकू. मुख्यमंत्री काहीतरी बोलतील, असं आम्हाला वाटलं […]
दाना वादळाचा इफेक्ट! तब्बल ७५० रेल्वे अन् ४०० उड्डाणे रद्द; ६ लाखांहून अधिक विस्थापित
उत्तर बंगालच्या खाडीतून उठलेल्या दाना चक्रीवादळानं रौद्र (Dana Cyclone) रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे.
बीरभूमच्या कोळसा खाणीत भीषण स्फोट, 7 मजुरांचा मृत्यू, अनेक जण जखमी..
पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात कोळसा खाणीत भीषण (Explosion) स्फोट झाला आहे. या स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला
देशातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते? महाराष्ट्राचा नंबर कितवा, वाचा सविस्तर..
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने भारतातील सर्वात गरीब आणि श्रीमंत राज्यांचा खुलासा करत एक अहवाल जारी केला आहे.
ममतांना पहिला धक्का! खासदाराचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणातूनही निवृत्ती
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार जवाहर सरकार यांनी राजीनामा दिला आहे.
मोठी बातमी! संदीप घोषवर जमावाचा हल्ला; चोर-चोरच्या घोषणा अन् एकाने लगावली कानशिलात..
कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोषवर संतापलेल्या जमावाने हल्ला केला आहे.
Kolkata Case : संदीप घोषला दणका! आयएमएने सदस्यत्व केलं निलंबित
कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्रिन्सिपल संदीप घोष यांना दणका बसला आहे.
“बस, आता खूप झालं, मी निराश अन् भयभीतही..” कोलकाता घटनेवर राष्ट्रपतीही उद्विग्न
या घटनेमुळे मी खूप निराश आणि भयभीत झाले आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकाता घटनेवर म्हणाल्या.