Latur earthquakes : देशभरातील सर्वांत भयानक भूकंपापैकी, एक म्हणजे, 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूरमध्ये झालेला भूकंप. या भूकंपात 10 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेला एवढी वर्ष झाली, तरीदेखील त्याची आठवण काढली की, लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. याच भूकंपाविषयी आज जाणून घेऊ.
पंकजा मुंडे आणि राज्य भाजपमधील नेते यांच्यामध्ये मतभेद आणि छुपा वाद असल्याचं अनेकदा त्यांचे वक्तव्य, नाराजी, पंकजांची अनेक व्यासपीठांवरील अनुपस्थिती यावरून दिसून येत. त्यात पंकजा मुंडे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन झाल्यापासून त्यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत राहिली. काही दिवसांपूर्वीच या कारखान्यावर जीएसटी विभागाचा छापा पडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा […]
राजकारणात आरोप प्रत्यारोप नवीन नाहीत. पण गेल्या काही दिवसांत या आरोप प्रत्यारोपांनी महाराष्ट्राचे राजकारण गढूळ झाले आहे. कोण-कोण काय बरळले ते पाहा..
नाशिकमधील ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागत आहेत. त्यासाठी घोलपांनी आक्रमक पवित्रा घेत काही कार्यकर्त्यांसह बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर रविवारी शक्तिप्रदर्शन केले.
पुण्यातील गणेशोत्सवात गेल्या काही दिवसांपासून पुनीत बालन हे नाव ठायीठायी दिसून येते. त्यांच्याविषयी अनेकांना औत्सुक्य आहे. उद्योजक, चित्रपट निर्माते पुनीत बालन यांची बिझनेस फिलॉसॉफी जाणून घ्या बिजनेस महाराजाजमध्ये