अहमदनगर : सुमारे ६० हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या शेवगाव शहरासाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतुन सुमारे ८७ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर करून जवळपास ४ महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र निविदा प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे पाण्याच्या टंचाईची समस्या तीव्रतेने वाढत आहे. परिणामी, नागरिकांना गैरसोयीचा सामना सहन करावा लागत आहे. दरम्यान, निविदा प्रक्रियेला जाणीवपूर्वक विलंब करून […]
अहमदनगर : अहमदनगर शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले यांचे आज निधन झाले. ते 50 वर्षांचे होते. सातारा गोळीबाराचा विषय थेट विधानसभेत, पवार म्हणतात… विठ्ठल बुलबुले जिज्ञासा अकादमीचे संचालक व ‘यशदा’चे माहिती अधिकार विषयक मानद व्याख्याते होते. अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. BJP Pune : जगदीश मुळीक […]
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील आमदार आशुतोष काळे यांनी एका प्रलंबित प्रश्नी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. तालुक्यातील पोलिस इमारत व पोलिसांचे निवासस्थान याच्या निविदा निघाल्या आहेत. ही प्रलंबित कामे तातडीने मार्गी लागावी जेणेकरून पोलिसांना तातडीने त्यांची निवासस्थान मिळतील अशी मागणी यावेळी आमदार काळे यांनी विधानसभेत गृहमंत्र्यांना केली आहे. आगामी काळात […]
अहमदनगर : शेवगाव तालुक्यात पुन्हा एकदा आगीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शेवगाव नगर परिषदेच्या येथील गेवराई रस्त्यावर असलेल्या कचरा डेपोला मोठी आग लागली असल्याची घटना रविवारी घडली होती. सुदैवाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील गंगामाई कारखान्याला आग लागली असल्याची घटना घडली होती. यातच आता पुन्हा एकदा आगीची […]
अहमदनगर : बाळासाहेब थोरात आणि विखे वाद जिल्ह्याला काही नवीन नाही. अशातच आता बाळासाहेब थोरातांनी विखेंना एक अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे विखे-थोरातांचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. बाळासाहेब थोरातांनी थेट पत्रकार परिषदेतच हा अल्टिमेटम दिल्याने पुन्हा एकदा थोरात-विखे वादाच्या चर्चा रंगल्या आहेत. साताऱ्यात दोन जणांची गोळ्या घालून हत्या, एक आरोपी ताब्यात#satara #dead #criem #shot […]
सातारा : सांगलीतील जतमधील नगरसेवकाची गोळ्या झाडून केलेल्या खुनाची बातमी ताजी असतानाच आता पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यामध्ये दोन जणांची गोळ्या घालून हत्या केल्याची बातमीसमोर आली आहे. ही धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील धावडे गावात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीरंग जाधव आणि सालीस जाधव असे मृताचे […]