कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेली काळम्मावाडी थेट पाईपलाईन (Kalammawadi Direct Pipeline project) योजना अखेर पूर्ण झाली आहे. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित प्रकल्पातून काल (10 नोव्हेंबर) दिवाळीच्या पहिल्या दिवशीच पाणी पुईखडी पंपिंग स्टेशनला पाणी दाखल झाले. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्यासह शहरवासीयांनी गुलालाची उधळण करत आणि हलगीच्या तालावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला. […]
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला २४ डिसेंबर पर्यंतची वेळ दिली आहे. आरक्षणावरून मराठा-ओबीसी यांच्यातला संघर्ष तीव्र होत आहे. अशातच आता खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य केलं. मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे. इंग्लंडला विश्वचषकात मिळाला […]
Weather Update : राज्यात आता थंडीचं आगमन होत असून वातावरणात गारठा (Weather Update) वाढू लागला आहे. खरीप हंगामातील पिके काढणीला आल्याने शेतकऱ्यांनी या कामाला वेग दिला आहे. दिवाळीचा सणही अगदी तोंडावर आला आहे. त्यातच आता राज्यात अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार […]
Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि मंत्री दादा भूसे हे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी आज निकाल लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांवरून एकमेकांवर जोरदार निशाणा साधला. रोहित पवारांनी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पैसे वाटल्याचा आरोप केला. तर त्याल दादा भूसेंनी प्रत्युत्तर दिले. Deepfake Video : AI द्वारे फेक व्हिडीओ, मोठं-मोठे सेलिब्रेटी अडकले जाळ्यात; तुम्ही सेफ आहात? काय […]
Gram Panchayat elections : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज या निवडणुकीचे निकाल निकाल होती आहे आहेत. यामध्ये भाजप पुन्हा राज्यातील नंबर एकच पक्ष ठरला आहे. तर भाजपपाठोपाठ अजित पवार गटाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे ठाकरे गट आणि काँग्रेसनेही महत्त्वाच्या ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे. तसेच पंढरपुरात भाजपचे […]
Maratha Reservation : मराठा सरसकट कुणबी दाखले (Kunbi documents) मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) आमरण उपोषण केलं होतं. मात्र, सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानं त्यांनी आंदोलन मागे घेतलं. जरांगेंनी सरकारला 2 जानेवारीपर्यंतची मुदत दिली. दरम्यान, सध्या जुनी कागदपत्रे तपासून कुणबी नोंदी असणाऱ्यांना जात प्रमाणपत्रे दिली जात आहेत. […]